क्रांती दिनाचे निमित्त… 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी चले जावची घोषणा केली. ब्रिटिशांनी 9 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद आदी पुढाऱ्यांना...
कर्जात जन्मलो आम्ही… हा गोविंद पाटील यांचा कवितासंग्रह लवकरच आपल्या भेटीला येत आहे. यातील ही कविता… बाप माझ्या रानच्या कुशीतबैलजोडीला जपून…माझा बाप झिजतो गाउरी जखमा...
एक चांगला लघुपट पाहिल्याचा अनुभव या पुस्तकाने दिला. लहान मुलांना एका संवेदनशील आणि आजच्या काळात कळीचा बनलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा सहजपणे गोष्टींच्या माध्यमातून समजून...
धुळधाण शेताने शेतकऱ्याला पैशानी दिले बँकाना संरक्षण दरवाजानेच चोराला वाट करून दिली… निकालात काढला पुरता व्यापाऱ्यांनी दर शेताने शेतकऱ्याला लागवडीखाली आणले… देणगीशिवाय प्रवेश अशा शाळा...
‘थुई थुई आभाळ’ मधल्या कवितांचे विषय जसे मुलांच्या रोजच्या जगण्यातील आहेत, तसेच ते त्यांच्या अभ्यासातलेही. परिसर अभ्यास या विषयातून त्यांना ज्या विषयांची माहिती घ्यायची आहे,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406