March 21, 2026

इये मराठीचिये नगरी

साहित्य, संस्कृती, समाज, राजकारण आणि प्रेरणादायी लेखांसाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Like करा

मराठी विचारांची डिजिटल नगरी

Manasi Chitnis Poem for Iye Marathichiye Nagari
Home » मौनातल्या कळ्यांना, थेट भेटलेलंच बरं असतं…
कविता

मौनातल्या कळ्यांना, थेट भेटलेलंच बरं असतं…

अबोल असलेलंच बरं असतं
देठ जपलेलंच बरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं…

चुकला जरी जरासा
रस्ता अशांतसा तो
समजून शब्द आपले
थोपवलेलं बरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं..

कोणी काही बोले
समजे कधी चुकीचे
आपलाच ऐना अलबत
मानणंच खरं असतं
मौनातल्या कळ्यांना
थेट भेटलेलंच बरं असतं…

अबोल असलेलंच बरं असतं
देठ जपलेलंच बरं असतं
अस्तिव तोडताना
ऋण फिटलेलंच बरं असतं..

Related posts

कोकणासहित महाराष्ट्रात थंडीची लाट कायम!

तणावमुक्त आनंदी कार्यसंस्कृती जपण्याची गरज !

अरे बापरे ! हे कधी आपल्या लक्षातच आले नाही…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!