September 13, 2025
Home » एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

सत्ता संघर्ष

फडणवीस आणि जरांगे, जिंकले कोण ?

इंडिया कॉलिंग देवाभाऊंचा मास्टर स्ट्रोक असेही कौतुक झाले. जरांगे व फडणवीस यांच्या अभिनंदनाचे फलक अनेक ठिकाणी लागले. मराठा आरक्षण आंदोलनात एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, गिरीश...
सत्ता संघर्ष

शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा हा गुन्हा नाही का ?

जागर: समाजमन सजग आणि जागृत करण्यासाठीमहाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी लोककल्याण संकल्पनेचा आधार घेऊन शासनाचे नुकसान करण्याचा प्रकार प्रथमच घडलेला आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली...
काय चाललयं अवतीभवती

लोकमान्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचा संकल्प करू – नितीन गडकरी

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण पुणे : टिळकांच्या काळात राजकारण हेच राष्ट्रकारण होते. राजकारण, समाजकारण आणि राष्ट्रकारण हे लोकमान्यांची नीती होती. स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय असंतोषाचे...
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न

लोकसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मोठा पराजय पदरी पडलेली महायुती विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा महाविजय कसा मिळवू शकली ? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या...
सत्ता संघर्ष

शिवसेनेचा वाघ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य आणि उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे आश्वासक नेतृत्व निलेश राणेंच्या पाठीशी आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश...
सत्ता संघर्ष

नालायक, कोडगा, वेडा, मूर्ख, काय हे…

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांतील प्रचारात एकमेकांवर शरसंधान करण्याची सत्ताधारी व विरोधी पक्षांत मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. सरकारच्या निर्णयांवर किंवा योजनांवर टीका करणे हे...
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्यायव्यवस्थेकडे लक्ष देतील का ?

दोन वर्षापासून राज्याला ठाण्याचे अगदी धडाडीने काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाभलेले आहेत. ते यामध्ये जातीने लक्ष घालून कमीत कमी ठाणे, कल्याण न्यायालये नक्की सुधारतील...
सत्ता संघर्ष

….म्हणूनच ते ठरले बाजीगर

बाजीगर उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करणारे, मुंबई व महाराष्ट्रात गोरगरिबांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शेकडो मोफत दवाखाने...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

वन्यजीवांच्या संवर्धनासोबतच ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हाच आत्महत्या रोखण्यावरील उपाय

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हे गुवाहाटीत आहे. पण महाराष्ट्रातील सह्यादीच्या कुशीत कृषी पर्यटनाला वाव देऊन जगभरातील पर्यटकाला काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!