November 9, 2025
Home » हवामान बदल

हवामान बदल

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

टिकाऊ आर्थिक विकास अन् हरित भारत

भारताच्या एकूण भूप्रदेशाच्या सुमारे २४. ६ टक्के क्षेञ वनांखाली असुन पुढील काळात ३३ टक्केपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. देशांमध्ये १९८८ चे राष्ट्रीय वन धोरण आणि वन...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ मोंथा ‘ हिमालयात विरळले तर डिप्रेशन कच्छच्या आखातात विरळणार !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका....
व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

दहा महिने न थांबता आकाशात विहार करणारा पक्षी- स्विफ्टचा अद्भुत प्रवास

स्विफ्ट पक्ष्यांचं रूप विशेष आहे. त्यांना “उडता सिगार” असं म्हणतात — कारण त्यांचे शरीर लहान, आणि पंख लांब व निमुळते असतात. त्यांचा धुरकट राखाडी रंग,...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पक्ष्यांच्या विनाशाचे पर्व

जिथं विदेशी पक्षी स्थलांतर करून यायचे, आनंदाने राहायचे, तिथं दूषित पाण्याशिवाय काहीच नाही. त्यांनी उतरायचं कुठं? ही गोष्ट फक्त यमुना नदीची नाही. भारतातल्या अनेक नद्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रब्बी हंगामात तिळ: हरभरा आंतर पिक पद्धतीचा नवीन प्रयोग

आता सगळीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. आता प्रश्न हा आहे की रब्बी हंगामात कोणते पिक घ्यायचे ? मका,...
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

मराठवाड्यात हाहाकार, मुंबईत उद्घाटनांची दिवाळी..!

राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे ते तुकडे तर आहेतच. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही तुटपुंजी मदत मिळेल. ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील महिने...
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पावसाचा जोर काहीसा ओसरणार !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

गुन्हा कुणाचा, शिक्षा कुणाला…?

अतिरेकी भांडवली व्यवस्था, अराजकीय बाजारपेठा आणि भ्रष्टाचाराचे थैमान चालू आहे. सामान्य जनता या सर्व घडामोडी पासून दूर आहे. तिचा काहीही दोष नाही. त्यामुळेच “गुन्हा कोणाचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शक्तीपीठ महामार्ग : विकासाचा मार्ग की निसर्गनाशाचा प्रारंभ ? 

निसर्गाचा ऱ्हास म्हणजेच माणसाच्या भविष्याचा ऱ्हास हे वास्तव दुर्लक्षित करून केवळ पाच वर्षांच्या सत्ताकाळात जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा हा प्रयत्न वाटतो. जल, जंगल आणि जमीन...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सहकारी ज्ञानव्यवस्थापनाद्वारे पर्यावरण संरक्षण होणे आवश्यक: माधव गाडगीळ

कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!