June 2, 2025
Home » ग्रामीण विकास

ग्रामीण विकास

काय चाललयं अवतीभवती

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील कर्तृत्ववान तरुणाईस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीनगर : समृद्ध समाजनिर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध...
काय चाललयं अवतीभवती

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे शुक्रवारी आयोजन

राज्यातील विविध क्षेत्रातील सोळा यशस्वी युवांचा होणार सन्मान छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्राच्या सर्वागीण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शाश्वत कृषी पद्धतींच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण

‘शाश्वत कृषी पद्धतींच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या विषयावर, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद अर्थात आय सी एस एस आर प्रायोजित राष्ट्रीय चर्चासत्र पुणे –...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘वन ड्रॉप मोअर क्रॉप’ हा मंत्र कशा पद्धतीने प्रत्यक्षात अंमलात येईल याचा विचार व्हावा – नरेंद्र मोदी

भारत ग्रामीण महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण नवी दिल्‍ली – मंचावर विराजमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण जी, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी जी, येथे उपस्थित,...
मुक्त संवाद

अविस्मरणीय कोकण !

कोकणवाडी म्हणजे एक आनंददायी, संपन्न आणि आपलेपणा जपणारं पर्यटनस्थळ. ज्या ठिकाणी मनापासून परत-परत जावसं वाटतं तेथे रक्ताचं नातं नसलं, तरी अंतर्यामी निर्माण होणारं नातं अधिक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!