मुंबई कॉलिंग – विरोधकांनी मुंबईत सत्याचा मोर्चा काढला निवडणूक आयोगाच्या विरोधात पण त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. मुळात विरोधकांच्या या महामोर्चाला पोलिसांनी...
स्टेटलाइन केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असेल त्याच पक्षाचे सरकार राज्यात असेल तर त्या सरकारने निवडणुकपूर्व रेवड्यांचा पाऊस पाडला तरी निवडणूक आयोग डोळ्यावर बांधलेली पट्टी काढत...
मुंबई कॉलिंग मतदारयादीतील घोळ चव्हाट्यावर … विविध राज्यात विधानसभा निवडणुकीत विशेषत: महाराष्ट्र, हरियाणामधे मतांची चोरी झाला या मुद्द्यावरून राहुल गांधी गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रीय पातळीवर...
निवडणूक आयोगाने आजवर चांगले काम केले होते. पण गेल्या काही वर्षातील निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मतदारांच्या विश्वासाला धक्का बसला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. त्यामुळेच...
निवडणूक रोख्यांच्या संदर्भातील तक्रारींचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यामुळे मोदी सरकारला चपराक किंवा मोठा झटका दिल्याचा निष्कर्ष नेहमीप्रमाणे विरोधकांनी काढला. मात्र या बाबतचा नेमका...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406