रब्बी हंगामापूर्वी ‘ एल-नींनोच्या वर्षातही जर तर च्या अटीवर थंडीमुळे रब्बी हंगाम जिंकता येईल ‘ असे केलेले तार्कीक भाकीत सत्यात उतरले असेच म्हणावे लागेल. हवामान...
उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रवरही होवु शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या...
‘उत्तर महाराष्ट्रात हूडहुडी तर कोकणात मध्यम व विदर्भ- मराठवाड्यात साधारण थंडी ‘ ही थंडीची सध्याची स्थिती २६ जानेवारीपर्यंत कायम राहील असा अंदाज आहे. माणिकराव खुळेहवामानतज्ज्ञ...
सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसुन रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके व इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नाही. ह्या कालावधीत ही...
पाऊस अन् गारपीटीची शक्यता आजपासून पाच दिवस म्हणजे मंगळवार १० जानेवारी पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता...
ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी कमी होईल असा अंदाज आहे. हवामान अंदाज जाणून घ्या निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून… मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व...
मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ व उर्वरित दक्षिण महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर अश्या एकूण १४ जिल्ह्यात मात्र सध्या जाणवत असलेली थंडी ह्याच...
शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर २०२३ ‘ पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता ‘ खरं तर गारपीटीचा काळ साधारण २६ जानेवारी ते १५ मार्च पर्यन्त जाणवतो. तरीदेखील पाच जिल्ह्यात...
बुधवार दि.२२ नोव्हेंबर २०२३एक -दोन दिवसात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती व कमी दाब क्षेत्रातून बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची बीज रोवण्याची शक्यता असुन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406