July 16, 2025
Home » सुकृत खांडेकर

सुकृत खांडेकर

सत्ता संघर्ष

आणीबाणीचा धडा…

देशात निर्माण होत असलेल्या अराजकाला रोखण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, असा युक्तिवाद काँग्रेस आजही करीत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे असे राहुल...
सत्ता संघर्ष

उबाठा सेनेची अगतिकता…कोणी युती करताय का युती?

उबाठा सेनेला युतीसाठी घाई झाली असली तरी मध्यस्थ कोण आहे, एवढा परिपक्व, विश्वासू व दोघांनाही मान्य होईल असा नेता दोन्ही पक्षांत नाही. युती झाली तर...
सत्ता संघर्ष

एक नेशन, एक मिशन, विरोधकांमध्ये खदखद…

ऑपरेशन सिंदूर व पाकिस्तानचा दहशतवाद चेहरा जगाला समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या नावांची घोषणा केली आणि विरोधी पक्षात असंतोषाचे फटाके फुटू लागले. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर...
सत्ता संघर्ष

चीन, तुर्कीची पोलखोल…

जगात सुमारे ५० इस्लामिक देश आहेत. पैकी तुर्की व अजरबैजान या देशांनी भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पूर्ण ताकदीने साथ दिली. तुर्कीने दिलेल्या ड्रोनचा भारतावर हल्ला करण्यासाठी...
सत्ता संघर्ष

एसटी स्थानकांत भिकारी, भुरटे, गर्दुल्ले, फेरीवालेच..

पोलीस, वाहतूक पोलीस, आरटीओ किंवा एसटीचे अधिकारी का दुर्लक्ष करतात? त्याबद्दल त्यांना कोणी जाब का विचारत नाही? बलात्काराची घटना घडल्यानंतर किंवा संतप्त जमावाकडून स्थानकावर तोडफोड...
सत्ता संघर्ष

दिल्लीची नवीन कप्तान…

भाजपने सदैव संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची व प्रत्येक निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवायची हे भाजपचे सूत्र असते. शीला दीक्षित यांच्या...
सत्ता संघर्ष

काँग्रेसची ‘झिरो’ हॅटट्रीक…

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिग्गज समजले जाणारे नेतेही आपली अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत. काँग्रेसने भाजपशी किंवा आम आदमी पक्षाची जिद्दीने टक्कर दिली असेही...
सत्ता संघर्ष

केजरीवालांचा फुगा फुटला…

गेली वर्ष दीड वर्षे भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष्य केंद्रित केले होते. मध्य प्रदेश, झारखंड, हरियाणा, महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीची विधानसभा जिंकायचीच असा भाजपने दृढनिश्चय...
सत्ता संघर्ष

या सम हाच

अटल बिहारी वाजपेयी यांनी चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, जयललिता, जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, अशा विविध विचारांच्या ३२ नेत्यांना बरोबर घेऊन एनडीएचे सरकार चालवले हे सर्व...
सत्ता संघर्ष

रेवड्यांची उधळण…

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने तेथील जनतेला वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यसेवा, मोफत देऊ केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केजरीवाल सरकारच्या रेवडी कल्चरवर कडक शब्दांत टीका...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!