चंद्राबाबू नायडू एका सभेत म्हणाले, नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत. २००२ गुजरातच्या दंगलीनंतर त्यांचा राजीनामा मागणारा मी पहिला माणूस होतो. तेव्हा बहुतांश देशांनी त्यांच्यावर बंदी...
राज्यात मराठा समाजाने आरक्षणासाठी मोठी आंदोलने केली. मराठा आरक्षणावर महायुती सरकारने त्यावर तोडगा काढला, जीआर निघाला, जरांगे-पाटील यांनी आंदोलन स्थगित केले. पण समाजाला त्यातून समाधान...
देशभर भाजपला फटका बसला म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी किंवा कोणी पदाधिकाऱ्यांनी पराभवाची जबाबदारी अंगावर घेऊन राजीनामा देऊ केला असेही घडलेले नाही. उलट निकालाच्या दिवशीच दिल्लीतील...
काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत १९ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. त्यातले सहा उमेदवार पश्चिम बंगालमध्ये आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसचे दोन मुस्लीम उमेदवार...
रात्रभर धुडगूस नि धिंगाणा घालणाऱ्या बेकायदा बार व पब्जवर पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने वेळीच बुलडोझर चालवला असता, तर वेगवान पोर्शखाली दोन तरूण कॉम्प्युटर इंजिनीअर्स चिरडले...
इंदिरा गांधींनी १९७१च्या निवडणुकीत ‘गरिबी हटाव’ची घोषणा केली. काँग्रेसच्या अनेक पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना दरवेळी गरिबी हटवणार अशी पुंगी वाजवली. काँग्रेसच्या काळात पन्नास वर्षांत...
मुंबईतील सहापैकी तीन जागांवर भाजप लढत आहे. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उत्तर – मध्य मुंबईतून अॅड. उज्ज्वल निकम आणि इशान्य मुंबईतून मिहीर कोटेजा...
आज मुंबईच्या लोकसंख्येत एक कोटीपेक्षा जास्त अमराठी आहेत. सर्वाधिक उत्तर भारतीय आहेत. रोजगाराच्या शोधात परप्रांतीयांचे लोंढे वर्षानुवर्षे मुंबईवर आदळत आहेत. घटनेनुसार देशातील नागरिकांना कुठेही स्थलांतरीत...
सन २०१९ मध्ये केंद्र शासित प्रदेश होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये आजवर चार जण लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. आंध्र प्रदेश व सिक्किममधून एकापेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध खासदार...
नारायण राणे यांचे नाव, लोकप्रियता, ताकद, क्षमता, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांची फौज, कामाचे वाटप व प्रचाराचे नियोजन, कोकणवासीयांच्या सुख-दु:खात सदैव सहभागी होणारे नेतृत्व, गरजूंना मदतीचा सदैव...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406