स्टेटलाइन एकाच महानगरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा मान मुंबईला मिळाला आहे. जगभर विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने प्रगती होते आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात...
नवी दिल्ली – कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे महत्त्वाच्या वार्ताहर परिषदेला संबोधित करुन 11 ऑक्टोबर 2025...
मुंबई – भाजप नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकारने सहा प्रमुख रबी हंगामातील पिकांसाठी जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (MSP) ही भारतातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे....
स्टेटलाइन मोदी यांचा पक्षात व सरकारमधे कमालीचा दरारा व धाक आहे. त्यांना कोणी प्रश्न विचारू शकत नाही आणि त्यांना प्रश्न विचारलेले आवडतही नाहीत. आपले सरकार...
नवी दिल्ली – भारताच्या संशोधन व नवोन्मेष परिसंस्थेला बळ देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रीमंडळाने एकंदर एक लाख...
धर्मांधतेचा आधार घेत व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्या सरकारला जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश येत आहे आणि असे अपयश लपवण्यासाठी अदृश्य स्वरुपाची आणीबाणी लागू करून...
सोयाबीनच्या चांगल्या पिकासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत इंदूर येथे विचारमंथन नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री...
विशेष आर्थिक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली. जागतिक पातळीवर आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येत असताना देशांतर्गत पातळीवर काही निकषांवर...
गेल्या ११ वर्षांत देशातील २६ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले ही मोदी सरकारची मोठी जमेची बाजू आहे. जागतिक बँकेच्या अहवालातच ही बाब नमूद करण्यात आली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406