October 25, 2025
Home » Modi Government

Modi Government

विशेष संपादकीय

नवी मुंबई विमानतळाचा लाभ कोणाला ?

स्टेटलाइन एकाच महानगरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा मान मुंबईला मिळाला आहे. जगभर विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने प्रगती होते आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अन्न सुरक्षेची सुनिश्चिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् पोषक धान्यांच्या लागवडीला प्रोत्साहन हाच केंद्र सरकारचा मुख्य प्राधान्यक्रम

नवी दिल्ली – कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे महत्त्वाच्या वार्ताहर परिषदेला संबोधित करुन 11 ऑक्टोबर 2025...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाहीर केलेली एमएसपी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी – किसान सभा

मुंबई – भाजप नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकारने सहा प्रमुख रबी हंगामातील पिकांसाठी जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (MSP) ही भारतातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सरकारनं MSP दिली, पण…

🌾 जखमेवर मीठ आणि MSP वर माती ✍️ “सरकारनं MSP दिली, पण ‘म’ म्हणजे मनापासून नाही, ‘S’ म्हणजे सत्तेच्या भाषेत, आणि ‘P’ म्हणजे ‘पोट’ भरलं...
सत्ता संघर्ष

पंचाहत्तरीचे मोदी, भाजपचे पॉवर हाऊस

स्टेटलाइन मोदी यांचा पक्षात व सरकारमधे कमालीचा दरारा व धाक आहे. त्यांना कोणी प्रश्न विचारू शकत नाही आणि त्यांना प्रश्न विचारलेले आवडतही नाहीत. आपले सरकार...
संशोधन आणि तंत्रज्ञान

धोरणात्मक आणि उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधन, विकास व नवोन्मेष योजनेला केंद्रिय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्‍ली – भारताच्या संशोधन व नवोन्मेष परिसंस्थेला बळ देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रीमंडळाने एकंदर एक लाख...
सत्ता संघर्ष

जागरः आणीबाणी ती आणि ही..!

धर्मांधतेचा आधार घेत व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्या सरकारला जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश येत आहे आणि असे अपयश लपवण्यासाठी अदृश्य स्वरुपाची आणीबाणी लागू करून...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संशोधन दिल्लीतून नाही तर शेतकरी बांधवांच्या शेतातून ठरवले जाईल – शिवराज सिंह चौहान

सोयाबीनच्या चांगल्या पिकासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत इंदूर येथे विचारमंथन नवी दिल्‍ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री...
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

मोदी @11 वर्षे – आर्थिक यशापयशाचा धांडोळा !

विशेष आर्थिक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली. जागतिक पातळीवर आर्थिक शक्ती म्हणून उदयाला येत असताना देशांतर्गत पातळीवर काही निकषांवर...
सत्ता संघर्ष

परिवर्तनाची ११ वर्षे…

गेल्या ११ वर्षांत देशातील २६ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले ही मोदी सरकारची मोठी जमेची बाजू आहे. जागतिक बँकेच्या अहवालातच ही बाब नमूद करण्यात आली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!