November 13, 2025
Home » Organic farming

Organic farming

मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ऑडिट पॉईंट…!?!?’

‘डीकंपोस्ट’…. आणि ‘डिंक पोस्ट’ यात फक्त एका टिंबाने सगळं गणित उलट सुलट करून टाकलं….!…. निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी ,मंडळ कृषी अधिकारी,लासूर स्टेशन, ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर9423180393,8668779597. शेतातला...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्याला मातीशी अनुसंधान साधता आले पाहिजे

ज्या शेतात मी आज बसलो आहे त्या शेतातून निघालेल्या पिकावरच, माझे शिक्षण पूर्ण झालं. घडलो, वाढलो, संस्कारीत झालो, ते याच शेतातल्या मातीच्या कुशीत. शेतातल्या वस्तीतील...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुलाखतः करडई लागवडीचे सुधारित तंत्र

...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

किटकांच्या दुनियेत – मित्र कीटक

किटकांच्या दुनियेत – विविध किटकांची माहिती करून देणारी मालिकालेखक – धनंजय शहा ( 94230 68807)अभिवाचन – रसिका तुळजापूरकर कृषी क्षेत्रात काही कीटक असे असतात जे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शाश्वत शेतीचा समृध्द वारसा : डॉ. एम एस स्वामीनाथन

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांची आज १०० वी जयंती. डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे एक भारतीय कृषी, वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ तसेच मानवतावादी शास्त्रज्ञ...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

किटकांच्या दुनियेत – कापसावरील बोंड अळी

किटकांच्या दुनियेत – विविध किटकांची माहिती करून देणारी मालिकायामध्ये कापसावरील बोंड अळी या किडीविषयी माहिती…लेखक – धनंजय शहा ( 94230 68807)अभिवाचन – रसिका तुळजापूरकर कापसावरील...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सेंद्रीय शेतीतून घडेल, निरोगी विकसित भारत !

शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते आहे. अखंड सजिवसृष्टीच्या जीविताला धोका...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केळी अन् डाळिंब पिकाची अशी घ्या काळजी

केळी पिक 🍌🍌पिकांची फेरपालटपिकांची फेरपालट न करता सतत केळी पीक घेण्यामुळे रोगकारक बुरशी आणि विषाणूंचे जीवनचक्र सतत चालू राहते. त्यामुळे उपाययोजना करूनही रोगावर प्रभावी नियंत्रण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शाश्वत कृषी पद्धतींच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण

‘शाश्वत कृषी पद्धतींच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या विषयावर, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद अर्थात आय सी एस एस आर प्रायोजित राष्ट्रीय चर्चासत्र पुणे –...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचे नवे रुप – अॅग्रीप्रिन्युअर

शेतकरी हा नुसता शेतकरी न राहाता शेतीतज्ज्ञ व्हायला हवा. तसा तो घडवायला हवा तरच शेतीचे भवितत्व उज्ज्वल असणार आहे. अर्थ तज्ज्ञ डॉ. वसंत जुगळे यांच्यामते ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!