March 14, 2025
Home » rajendra ghorpade » Page 2

rajendra ghorpade

विश्वाचे आर्त

आपण फक्त एक निमित्तमात्र ( एआय निर्मित संपादित लेख )

तैसीं शुभाशुभे कर्मे । जियें निफजती प्रकृतिधर्मे ।तियें मूर्ख मतिभ्रमे । मी कर्ता म्हणे ।। १७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओवीचा अर्थ – तसें प्रकृतीच्या...
विश्वाचे आर्त

आत्मबोधासाठी प्रत्यक्ष अनुभव अन् कृतीची आवश्यकता ( एआयनिर्मित लेख )

जंववरी अर्जुना । तो बोध भेटेना मना ।तंवचि यया साधना । भजावें लागे ।। १४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओवीचा अर्थ – अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणांत...
विशेष संपादकीय

कोण म्हणतयं पत्रकारिता संपली ?

छापील वृत्तपत्रांचा खप कमी होऊ लागला म्हणजे पत्रकारिता संपू लागली असे कधीच होत नसते. त्याची कारणे अनेक आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे कारण मुल्यांची अन् विश्वासार्हता...
गप्पा-टप्पा

वर्डप्रेसच्या मराठी व्हर्जनची सुरूवात कोल्हापुरातून…

आधुनिक तंत्रज्ञान मराठीमध्ये यायला हवे तरच मराठी भाषेचा प्रसार, प्रचार अन् संवर्धन होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कोल्हापूर येथील वर्डप्रेस व्यावसायिक मकरंद माने, आदित्य चौगुले,...
विश्वाचे आर्त

साधनेतूनच होते पोटात अमृताची निर्मिती

कष्टाची भाकर कधीही अधिक मधूर असते. त्याची गोडी आपणास उर्जा देते. पोटात उत्पन्न होणारी रसायने आपणास स्फुर्ती देत असतात. यासाठीच काय खावे अन् काय खाऊ...
काय चाललयं अवतीभवती

समाज बदलण्याची ताकद साहित्यात असून साहित्यक्षेत्रातील लेखकांमध्ये ही क्षमता हवी – डॉ. भालचंद्र मुणगेकर

उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार २०२४ सोहळाराजेंद्र घोरपडे यांच्या कृषि ज्ञानेश्वरीस २०१४ सालचा पुरस्कारकोल्हापुरातील डॉ. अपर्णा पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. मा. ग....
विश्वाचे आर्त

विषय, वासनांवर मात करण्यासाठी…

तरी विषयांतुही कांही । आपणपें वाचुनि नाहीं ।मग विषय कवण कायां । बाधितील कवणा ।। ३३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवीचा अर्थ – आणि विषयांतहि...
विश्वाचे आर्त

आत्मबोध होतो तरी कसा ?

आत्मबोध होतो तरी कसा ? ओसंडून वाहणाऱ्या आनंदाने इतरांनाही हा आत्मबोध होतो. ही उर्जा त्यांनाही अनुभवता येते. ही उर्जा तिचे अस्तित्व प्रकट करत राहाते. फक्त...
विश्वाचे आर्त

काय सांगता ! कृत्रिम बुद्धिमत्ताही भरकटते…

इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर योग्यप्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे. तरच ती ताब्यात राहातात. म्हणजेच मनाने त्या इंद्रियांना जाणणे गरजेचे आहे. अन् त्यावर व्यक्त होणेही गरजेचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नदी प्रदुषण रोखण्याची गरज

कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात साचलेला कचरा वाढत्या प्रदुषणाचे संकेत देत आहे. हे केवळ पाण्याचे प्रदुषण नाही तर विषयुक्त अन्न निमिर्तीही होत असल्याचा पुरावा आहे. याकडे आता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!