October 25, 2025
Home » राजकारण

राजकारण

शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

गुन्हा कुणाचा, शिक्षा कुणाला…?

अतिरेकी भांडवली व्यवस्था, अराजकीय बाजारपेठा आणि भ्रष्टाचाराचे थैमान चालू आहे. सामान्य जनता या सर्व घडामोडी पासून दूर आहे. तिचा काहीही दोष नाही. त्यामुळेच “गुन्हा कोणाचा...
काय चाललयं अवतीभवती

लोकमान्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचा संकल्प करू – नितीन गडकरी

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण पुणे : टिळकांच्या काळात राजकारण हेच राष्ट्रकारण होते. राजकारण, समाजकारण आणि राष्ट्रकारण हे लोकमान्यांची नीती होती. स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय असंतोषाचे...
सत्ता संघर्ष

आणीबाणीचा धडा…

देशात निर्माण होत असलेल्या अराजकाला रोखण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, असा युक्तिवाद काँग्रेस आजही करीत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे असे राहुल...
विशेष संपादकीय

विजय मल्ल्याची मुलाखत – चोराच्या उलटया बोंबा

विशेष आर्थिक लेख मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी  राज शमानी या लोकप्रिय यूट्यूबरला चार तासांची प्रदीर्घ मुलाखत दिली. आपण राजकीय सुडाचा बळी आहोत  असा दावा त्यांनी...
सत्ता संघर्ष

ऑल इज वेल, दॅटस एन्ड वेल…

भुजबळांचा मंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लागले. पण माध्यमात व समाज माध्यमांवर भुजबळांवर कोणी, केव्हा, काय भ्रष्टाचाराचे आरोप केले, याच्याही क्लिप्स व्हायरल...
सत्ता संघर्ष

दंगलखोरांचा काश्मीर पॅटर्न…

महिला पोलिसांचे विनयभंग व अश्लील शेरेबाजी झाल्यावरही पोलीस यंत्रणा शांत कशी बसू शकते? उत्तम दर्जाच्या फायबरच्या काठ्या, शॉक देणाऱ्या काठ्या, चिलखत, शिरस्त्राण आणि दंगलखोरांशी सामना...
सत्ता संघर्ष

मुंबईत वर्चस्व मराठीचेच…

मराठी माणसाला मुंबईत ताठमानेने उभे केले, ते शिवसेनाप्रमुखांनीच. आजही मुंबईचे आकर्षण सर्व देशाला आहे. मुंबई हे २४ तास धावणारे महानगर आहे. अहोरात्र या महानगरात खायला-प्यायला...
कविता

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदयराजकारण केव्हा करायचं..? धरण फुटल्यावरकी खेकडे पोसल्यावरकोरड्या धरणात नेता मुतल्यावरकी पक्षांतर करुननेता तांदळासारखा धुतल्यावरका सोयाबीन, कापूस, कांदाचाळीत सडल्यावर तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदयराजकारण...
सत्ता संघर्ष

पोलादी नेतृत्वाची शोकांतिका…

प्रक्षोभ आवरता येत नाही, विद्यार्थ्यांना रोखता येत नाही, जाळपोळ थांबवता येत नाही, आंदोलकांवर गोळीबार करणे शक्य नाही, लाखो विद्यार्थी ढाका राजधानीत घुसले, तर गृहयुद्ध शिगेला...
कविता

काय टेटस हाय

सध्याच्या राजकिय घडामोडीवर भाष्य करणारी शिवाजी सातपुते यांची कविता… काय टेटस हाय धोत्र्याच्या फांदीवर, भोपळ्याची फुलं,कमळाच्या मांडीवर, कॉंग्रेसची मुलं, बीनबंडी बिस्कुटाचे, ना खेळ ना खुळखुळाकमळा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!