थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. याचा परिणाम अंडी उत्पादनावर होत असल्याने थेट फटका व्यवसायास बसतो. थंडीत दिवसात कोंबड्यांचा सांभाळ कसा करायचा याबद्दल जाणून...
वारंवार बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि थंडी या द्राक्ष पिकावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. या कालावधीत पिकाची काळजी कशी घ्यायची...
महाराष्ट्रामध्ये बटाटा पिकाची लागवड रब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. महाराष्ट्रात बटाट्याचे बियाणे निर्माण केले जात नाही. उत्तर भारतातून आणलेल्या बियाणावरच शेतकर्यांना अवलंबून...