November 7, 2025
Home » ग्रामीण विकास

ग्रामीण विकास

काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्र हवामान बदलाशी सुसंगत विकास साध्य करणारे एक आघाडीचे राज्य

महाराष्ट्र : हवामान बदलाला तोंड देऊ शकेल अशा तळागाळातील आदर्श प्रारूपाचा प्रणेता मुंबई – जलसुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि सामूहिक सहभाग या एकात्मिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र हवामान...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अन्न सुरक्षेची सुनिश्चिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् पोषक धान्यांच्या लागवडीला प्रोत्साहन हाच केंद्र सरकारचा मुख्य प्राधान्यक्रम

नवी दिल्ली – कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे महत्त्वाच्या वार्ताहर परिषदेला संबोधित करुन 11 ऑक्टोबर 2025...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परिवर्तनाच्या वाटेवर…

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा नियोजनबद्धरित्या सुरू आहे. यामध्ये तज्ज्ञांचे...
मुक्त संवाद

विजय: आनंदी आनंद !

ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या श्रमिक मुक्ती आंदोलनाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. विजय साठे यांचे शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

मराठा आरक्षण : यशवंतनीती हेच उत्तर..!

महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी यशवंतनीतीचा आधार घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांनी याच साठी आग्रह धरावा. केवळ काही टक्के शासकीय नोकऱ्यांचे आरक्षण मिळवून...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शाश्वत शेतीचा समृध्द वारसा : डॉ. एम एस स्वामीनाथन

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांची आज १०० वी जयंती. डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे एक भारतीय कृषी, वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ तसेच मानवतावादी शास्त्रज्ञ...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सेंद्रीय शेतीतून घडेल, निरोगी विकसित भारत !

शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते आहे. अखंड सजिवसृष्टीच्या जीविताला धोका...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संशोधन दिल्लीतून नाही तर शेतकरी बांधवांच्या शेतातून ठरवले जाईल – शिवराज सिंह चौहान

सोयाबीनच्या चांगल्या पिकासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत इंदूर येथे विचारमंथन नवी दिल्‍ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर  मुंबई – राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास मंगळवारी ( ता. १७ ) मंत्रिमंडळाच्या...
सत्ता संघर्ष

परिवर्तनाची ११ वर्षे…

गेल्या ११ वर्षांत देशातील २६ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले ही मोदी सरकारची मोठी जमेची बाजू आहे. जागतिक बँकेच्या अहवालातच ही बाब नमूद करण्यात आली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!