May 14, 2026
Farmland damaged after unseasonal rain as Dr Budhajirao Mulik urges urgent support for farmers
Home » मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…
गप्पा-टप्पा चलचित्र शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…

अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे वास्तव लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, तसेच निसर्गाच्या बदलत्या लहरींना तोंड देण्यासाठी शेतकरी आणि सरकारने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

संवर्धनाचे रान उठवा…

झुकिनी लागवड

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!