📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 12, 2026
चलचित्र

मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…

Farmland damaged after unseasonal rain as Dr Budhajirao Mulik urges urgent support for farmers

अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे वास्तव लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, तसेच निसर्गाच्या बदलत्या लहरींना तोंड देण्यासाठी शेतकरी आणि सरकारने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले आहे.

Related posts

कोरफड आणि सेंद्रिय गुळापासून झाडांसाठी टाॅनिक…

शिवाजी विद्यापीठ वर्धापनदिनानिमित्त मुख्य इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई

कोकण म्हणजे स्वर्गच…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406