fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 28, 2026
Home » मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…
चलचित्र

मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…

Farmland damaged after unseasonal rain as Dr Budhajirao Mulik urges urgent support for farmers

अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे वास्तव लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, तसेच निसर्गाच्या बदलत्या लहरींना तोंड देण्यासाठी शेतकरी आणि सरकारने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले आहे.

Related posts

शेतकऱ्यांचे साहित्य का नाही ?

महाराष्ट्र कृषिसमृद्ध करणारी पिकं

World Environment Day : कोकणचा जैवविविधता संवर्धनातूनच विकास

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!