शरद जोशींनी १९८० च्या दशकात महाराष्ट्रात आंबेठाणला शेतकरी संघटना स्थापन केली. त्याआधी ते स्वित्झर्लंडला युनोमध्ये अत्यंत अभिजात आणि संपन्न जीवन जगत होते. पृथ्वीवरचा स्वर्ग स्वित्झर्लंड...
व्यक्तिगत सुखापेक्षा समाजाच्या व्यापक चिंतनाची बैठक आपल्या जगण्याला असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्तुंग आणि सखोल अशा माणसांचा सहवास मिळणं गरजेचं आहे. रवीन्द्र दामोदर लाखे हेन्री...
निरपराधाचे आत्मकथनएका बाजूने ही कहाणी कमालीची हृदयद्रावक आहे. ती वाचताना डोळे पाणावतात, मन भयकंपित होते. मनाचा सुन्नपणा किती तरी वेळा कमी होत नाही. मनावर गडद...
डॉ. आई तेंडुलकर या नावापासूनच सारे विलक्षण…बेळगावच्या तरूणाची दोन देशात घडेलली अद् भुत कथा…जाणून घेऊया या कथेबद्दल अनुवादक सुनीता लोहोकरे यांच्याकडून… डॉ. आई तेंडुलकर या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406