December 12, 2025
Home » साहित्य कार्यक्रम

साहित्य कार्यक्रम

काय चाललयं अवतीभवती व्हिडिओ

मानवी मूल्यांची बूज राखणारी गवळी, डिसोजा यांची कविता : डॉ. माया पंडित

कोल्हापूर – : कवी अरुणचंद्र गवळी आणि फेलिक्स डिसोजा यांची कविता मानवी मूल्यांची बूज राखणारी आहे. अशा कवींना पुरस्कार देऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांचा केलेला सन्मान...
काय चाललयं अवतीभवती

शिवाजी विद्यापीठात शनिवारी ( ता. १५ ) काळसेकर काव्य पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारासाठी यंदा पुण्याचे प्रख्यात कवी अरुणचंद्र गवळी आणि वसईचे युवा कवी फेलिक्स डिसोजा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्त्री आणि पाणी यातील गुढ…बाया पाण्याशीच बोलतात

अजय कांडर लिखित ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा इचलकरंजी इथे साजरा झाला. २००० मध्ये ही कविता पहिल्यांदा दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर अजय...
काय चाललयं अवतीभवती

सातारा येथील मराठी साहित्य संमेलनातील कविकट्ट्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, लेखक कवी राजन लाखे यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवीकट्ट्याच्या प्रमुखपदी निवड करण्यात...
व्हिडिओ स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कवी संदीप जगताप यांचे मंत्रालयात व्याख्यान

कवी संदीप जगताप यांचे मंत्रालयात व्याख्यान...
काय चाललयं अवतीभवती

कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या ‘जपलाला कनवटीचा’ काव्यसंग्रहाचे १८ रोजी प्रकाशन

देठात्सून जप रे तिका फुलासारखी अरे मालवणी ती मालवणी’ असा मालवणीचा काळीज गाणा लिवणाऱ्या कल्पना बांदेकरचो ‘जपलाला कनवटीचा’ हयो कवनांचो संग्रह आता तुमच्यासमोर आसा. काळजाच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!