June 1, 2025
Home » साहित्य संमेलन

साहित्य संमेलन

काय चाललयं अवतीभवती

कवी हा शब्दरूप सृष्टीचा राजा – बंडोपंत बोढेकर

नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्यसंमेलन संपन्नप्रा. उन्मेष शेकडे यांच्या दहा काव्यसंग्रहाचे एकाचवेळी प्रकाशन पुणे – नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय...
काय चाललयं अवतीभवती

गोपाल सहर २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक

कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे....
काय चाललयं अवतीभवती

निगडीतील मातृमंदिर संस्थेच्यावतीने पुरस्कारासाठी संत साहित्यावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मातृमंदिर विश्वस्त संस्था प्रतिवर्षी संत वाड.मय अभ्यासावर आधारित स्पर्धा विद्यार्थी आणि अध्यापक यांना संत वाड.मयाचा अभ्यास करण्यासाठी विपुल साहित्य उपलब्ध व्हावे हा उद्देशहा पुरस्कार प्रदान...
काय चाललयं अवतीभवती

सुर्वे मास्तरांच्या एक दिवशीय साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर

उद्घाटक सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार तर समारोप पाहुणे भाषा मंत्री उदय सामंतआयोजक रजनीश राणे आणि अजय कांडर यांची माहिती कणकवली – स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा...
विशेष संपादकीय

ऐसा गा मी ब्रह्म जनकवी नारायण सुर्वे

‘सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन’ चे निमित्त लेखक रजनीश राणे यांच्या स्वामीराज प्रकाशन आणि कवी अजय कांडर यांच्या प्रभा प्रकाशनतर्फे 27 मार्च 2025 रोजी मुंबई रवींद्र...
काय चाललयं अवतीभवती

मुंबईत २७ मार्च रोजी सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन

कोकणातील दोन लेखक कलावंतांची अनोखी कल्पनारजनीश राणे, अजय कांडर भरवणार २७ मार्च रोजी मुंबईत सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलनज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांची संमेलनाध्यक्षपदी निवड कणकवली...
मुक्त संवाद

साहित्य संमेलनाध्यक्षांनी मांडलेल्या मराठी – भाषाविचारांचा परिचय करून देणारा संदर्भग्रंथ

१८७८ ते १९४७ या ७० वर्षाच्या कालखंडात ३१ संमेलनाध्यक्षांनी मराठी भाषिक प्रश्नांच्या संदर्भात केलेल्या विचारमंथनाचे साधार विवेचन या ग्रंथात लेखकाने केले आहे. स्वातंत्र्यपूर्वकालीन भाषिक प्रश्नांची...
व्हायरल

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्ली, मुंबई, इचलकरंजी या तीन जागांची पाहाणी करण्यात येणार आहे. आपणास हे संमेलन कोठे व्हावे असे वाटते ?

...
काय चाललयं अवतीभवती

खानवडीत महात्मा फुले साहित्य संमेलनाचे आयोजन

महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन...
काय चाललयं अवतीभवती

मराठी साहित्य संमेलन आयोजक संस्थाना अर्जाचे आवाहन

मुंबई : राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!