June 1, 2025
Home » Maharashtra » Page 2

Maharashtra

विशेष संपादकीय

उच्चांकी जीएसटी संकलनात महाराष्ट्राची आघाडी !

गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) कर संकलन चालू आर्थिक वर्षात म्हणजे मार्च 2024 अखेर 20 लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. देशातील सर्व राज्यांनी त्याला...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक – ४०, वसतिगृह अधीक्षक –...
काय चाललयं अवतीभवती

धुळे येथे आहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन

खानदेश साहित्य संघ महाराष्ट्रतर्फे सहाव्या अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन धुळे येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ आहिराणी साहित्यिक रमेश बोरसे तर...
काय चाललयं अवतीभवती

चला जाणूया नदीला…

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी झाला. नदी परिक्रमा नेमकी कशी असेल, याचा उद्देश काय असेल याविषयी हा...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिवपूर्व कालीन महाराष्ट्र…

शिवपूर्व कालीन महाराष्ट्र कसा होता ? यावर डॉ. जॉर्ज क्रुझ यांचे मार्गदर्शन…...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्र कृषिसमृद्ध करणारी पिकं

राज्याला लाभलेल्या विविध हवामान विभागांमुळे आपण निरनिराळ्या प्रकारची फळे तसेच भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊ शकतो. म्हणूनच इथले शेतकरी कमी उत्पन्न देणार्‍या पिकांकडून जास्तीचे मूल्य-उत्पन्न देणार्‍या...
सत्ता संघर्ष

नाकर्ती घराणी नाकारा

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जैविक पद्धतीने गाजर गवताचा असा करा नायनाट

गाजरगवत हे शेतासह शहरामध्येही मोठ्या प्रमाणात आढळते. विशेषतः पडीक जमिनीत किंवा रस्त्याच्या बाजूला याचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. शेतामध्ये याचा प्रादुर्भाव झाल्यास साहजिकच याचा पिकाच्या...
काय चाललयं अवतीभवती

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध

महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲागस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी. बेळगांव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!