December 17, 2025
Home » Marathi Literature

Marathi Literature

काय चाललयं अवतीभवती

कोल्हापुरात ‘संत साहित्य संमेलन–२०२५’चे आयोजन

कोल्हापूर – मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या सहकार्याने भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर आणि...
काय चाललयं अवतीभवती

मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्‍‍मय पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

वर्धा – येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पाच साहित्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी दिली आहे....
मुक्त संवाद

वाचन संस्कृतीची शक्ती

वर्धा येथील लोकमहाविद्यालयातील आचार्य विनोबा भावे साहित्य नगरी येथे झालेल्या पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्षाचे डॉ. राजेंद्र मुंढे यांनी केलेले भाषण…. महाराष्ट्र राज्याचा मराठी...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचा वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळा दिमाखात पार

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील निवड झालेल्या लेखकांना आणि कवींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व...
काय चाललयं अवतीभवती

साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

📚🏆📚🏆📝🏆📚🏆📚 कोवाड (ता. चंदगड) : येथील साहित्यिक कै. पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे साहित्य पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले आहेत. राज्यभरातून आलेल्या पुस्तकांमधून प्रतिष्ठानने...
मुक्त संवाद

“स्वामी”कार रणजित देसाई यांचा आशीर्वाद आणि “झाडाझडती”चे शब्दबळ !

अलीकडेच 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला जाहीर झाले. तेव्हा माझ्या कोल्हापूरच्या समृद्ध आणि सकस मातीतील मृत्युंजयकार शिवाजी सावंत, रणजीतदादा देसाई, डॉक्टर आनंद...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्ग-हृदयाची संगती : बांधावरची झाडे

पुस्तकातील लेखांना दिलेली शीर्षके आकर्षक आहेत. उदा. वेडी नव्हे शहाणी बाभूळ, गोड कडुलिंब, कणखर साग, जांभूळ आख्यान, बोर पुराण इत्यादी. प्रत्येक झाडाबद्दल यामध्ये माहिती देताना...
काय चाललयं अवतीभवती

डॉ लता पाडेकर यांच्या मूल्यशिक्षण पेरणाऱ्या रंजक नाट्यछटा – प्रवीण दवणे

नाट्यछटा हा साहित्यप्रकार काहीसा दुर्मिळ होत असतानाच ‘प्रकाश पेरण्यासाठी – खजिना नाट्यछटांचा’ या डॉ लता पाडेकर यांनी अत्यंत साध्या, सोप्या आणि रंजक भाषेतून मूल्ये रूजविण्यासाठी...
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ऑडिट पॉईंट…!?!?’

‘डीकंपोस्ट’…. आणि ‘डिंक पोस्ट’ यात फक्त एका टिंबाने सगळं गणित उलट सुलट करून टाकलं….!…. निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी ,मंडळ कृषी अधिकारी,लासूर स्टेशन, ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर9423180393,8668779597. शेतातला...
मुक्त संवाद

वाचकाला बालपणाची आठवण करून देणारे पुस्तक

कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशित “आजी आजोबांच्या गोष्टी ” हे पुस्तक आधी शीर्षकामुळं आणि नंतर या पुस्तकात अनेक आजी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!