May 9, 2025
Home » कर्मयोग

कर्मयोग

विश्वाचे आर्त

तोच खरा संन्यासी, तोच खरा योगी

ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं ।गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ।। ५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा 🕉️ शब्दशः अर्थ:“ऐकें संन्यासी तोचि...
विश्वाचे आर्त

निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच

आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं ।एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा...
विश्वाचे आर्त

प्रवचन करणं सोपं आहे, पण ते जगणं कठीण !

नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ।। ११६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – किंवा पृथ्वीचा...
विश्वाचे आर्त

कर्मयोग अन् ज्ञानयोग यांचा सुरेख संगम

तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – तरी या...
विश्वाचे आर्त

ज्ञान हेच खरे जागरण अन् अज्ञान हीच खरी झोप

जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।मग ज्ञानोदयीं चेइला । म्हणोनिया ।। ४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – ज्या वेळेला तो भ्रांतिरूप...
विश्वाचे आर्त

कर्मयोगाची गूढ शिकवण

आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ।। ३७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

कर्मयोग अन् ज्ञानयोग यांच्या एकात्मतेचा गूढ संदेश

जो युक्तिपंथे पार्था । चढे मोक्षपर्वता ।तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ।। ३२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ – अर्जुना, जो निष्काम कर्म...
विश्वाचे आर्त

अनासक्त कर्मयोगानेच मोक्ष

तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ।। ५० ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणें...
विश्वाचे आर्त

अंतरंगातून ‘अहंकाराचा त्याग’ हाच खरा संन्यास

आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।। २० ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – आणि...
विश्वाचे आर्त

आत्मसंयम, योगसाधना अन् आत्मबोधाचे गहन तत्त्वज्ञान ( एआय निमित लेख )

एक संयमाग्नीहोत्री । ते युक्तित्रयाचां मंत्री ।यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ।। १२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ – धारणाध्यानसमाधिरूप संयम, हेंच कोणी अग्निहोत्र...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!