September 8, 2024

Month : May 2021

मुक्त संवाद

क्रिया पालटे तात्काळ…( भाग २)

नमस्कार मित्रांनो, मी अविनाश हळबे. कालपासून आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकत आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ, पहिल्या भागात आपण मी, माझा मित्र...
मुक्त संवाद

त्या दिवशी सर गाडी घेऊन आले नसते तर…

गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे माजी संचालक, श्री शाहु कुमार भवनचे माजी मुख्याध्यापक व राष्ट्रीय आदर्श शिक्षक, जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र नारायण कारखानीस व...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

दिशा बांधकाम नवनिर्मितीची…

आज बांधकाम क्षेत्रात प्रचंड वेगवान बदल घडत असून भावी अभियंत्यांनी आपल्या स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी काळाबरोबर असणे आवश्यक आहे, असे मला मनापासून वाटते. प्रकाश मेढेकर ...
मुक्त संवाद

सांगतो गुज अंतरीचे…

दादांनी कधी अगदी तीळभर तरी स्वार्थाचा विचार केला असता तर त्यांच्या नावे मुंबईपासून ठाण्यापर्यंत शेकडो एकर जमीन आज दिसली असती. दादांनी आपली तुलना कधीही कोणाशीही...
मुक्त संवाद

क्रिया पालटे तात्काळ…(भाग – १)

नमस्कार मित्रांनो, मी अविनाश हळबे. आजपासून आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकणार आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ आज ऐकुया पहिला भाग. कथा ऐकण्यासाठी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जीवामृत कसे तयार करायचे ? (व्हिडिओ)

जीवामृत हे सेंद्रिय खत कसे तयार करायचे ? घरात तयार करणे शक्य आहे का ? जीवामृत तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागते ? याबाबत जाणून घ्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नायक आता गाढ झोपी गेला…

नायक आता गाढ झोपी गेला... कवी : रोहित ठाकुर मराठी अनुवाद - भरत यादव घरासाठी सगळे लढतात सगळेच लढतात जमिनीकरिता डोंगरांसाठी कोण लढत असतं ?...
मुक्त संवाद

Neettu Talks : कोलेस्टेरॉलवर कसे नियंत्रण मिळवायचे ?

शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे कोणती आहेत ? वाढल्यानंतर कोणते धोके आहेत ? कोलेस्टेरॉलवर नियंत्रण कसे मिळवायचे ? खाद्यामध्ये कोणते बदल करायला हवेत ? काय खायला...
काय चाललयं अवतीभवती

गेल्या अर्ध शतकात २२० भारतीय भाषा लुप्त…!

भाषा अडचणीत आली तर त्या संस्कृती पुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते या पाहणीमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न नव्या चष्म्यातून ऐरणीवर आला आहे .संस्कृतीला गळती सुरू...
काय चाललयं अवतीभवती

अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणाऱ्या कविता

कविवर्य श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा काव्यसंग्रह अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणारा आणि जगण्यामरणाच्या विपरीत अनुभूती व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्तींचा तृष्णेचा प्रवास आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!