March 29, 2024

Category : विशेष संपादकीय

मुक्त संवाद

मातृभाषा अन् पितृभाषा

मातृसत्ताक परंपरेत मातृभाषा या शब्दाला छेद देत पितृभाषा हा शब्द बऱ्याच जणांना नक्कीच बुचकाळ्यात पाडेल. तसे काहीसे माझे पण झाले होते. प्रसंग होता जुनासुर्ला येथील...
मुक्त संवाद

भारूड : नृत्यनाट्याद्वारे सोप्या शब्दांत अध्यात्माची शिकवण देणारा काव्यप्रकार

महाराष्ट्रात सुमारे ८०० वर्षे भारूड हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय ठरला आहे. संत नामदेवांपासून मराठी भारुडे लिहिण्याची परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आरोग्यासाठी हवी हवेची गुणवत्ता…

कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून...
विशेष संपादकीय

जातीव्यवस्थेचा तिरस्कार अन् मानवतावादाचा पुरस्कार करणारी बंडखोर संतपरंपरा

संत कुणाला म्हणावे? याचे उत्तर आहे की, ज्याच्या विचारांचा अंत नाही तो संत. संत अनंत असतात, ते आपल्या विचाराने समाजाला प्रेरीत करुन आदर्शवादाचे प्रतिक म्हणून...
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वी जर राहण्यायोग्य राहिली नाही, तर… !

मानवाची शोध घेण्याची क्षमता अफाट आहे. आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. मानवी जीवन सुखकर बनवण्यासाठी नवतंत्रज्ञान शोधू शकतो. कोणत्याही संकटापुढे हार मानत नाही. अचानक...
मुक्त संवाद

सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा आणि जागरूकता

सायबरसुरक्षा महत्त्वाची आहे कारण ती केवळ माहितीच नाही तर आपल्या सिस्टमला व्हायरसच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे इंटरनेट वापरणार्‍या...
विशेष संपादकीय

श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन

संदीप तापकीर हा मावळा दुर्ग पर्यटन करता करता आपल्या बांधवांना दर दिवाळीला दुर्गांच्या देशातून ही वैचारिक मेजवानी देत आहे. ट्रेकिंगवरील असा दिवाळी अंक काढावा हा...
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव

माणूस मरणाला घाबरतो, हेच खरं. ‘जन्म मिळाला, म्हणजे मरण निश्चित’, हे माहीत असूनही केवळ अवकाशातील अपघातात मरण येऊ नये, म्हणून ही आणखी एक उठाठेव केली...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महागाईचे वास्तव…

रस्त्यावर स्कूटर, बाईक्स, आलिशान कार दिसताहेत, घराघरातंत फ्रिज, एसी मायक्रोवेव्ह दिसताहेत. त्यामुळे उर्जा वापर वाढतोय, प्रदुषण वाढतेय. अने असूनही शेतमालाच्या भावात थोडी जरी वाढ झाली...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्यावतीने आयोजित सहावे पर्यावरण संमेलन २९ ते ३० ऑक्टोबर रोजी शिर्डी...