May 31, 2026
Home Page 2
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत खरीप भुईमूग व सोयाबीन बियाणे वाटप

कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तेलबिया पिकांच्या शाश्वत वाढीसाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) सन २०२६-२७ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एसआयएसीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवून कार्य करावे – चंद्रकांतदादा पाटील पुणे : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) या देशातील प्रख्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची जडणघडण करणाऱ्या संस्थेमध्ये
सत्ता संघर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तपपूर्ती

एका चहावाल्यापासून देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधानांपर्यंतचा नरेंद्र मोदी यांचा प्रवास भारतीय राजकारणातील सर्वात मोठी राजकीय कथा ठरली आहे. विकास, हिंदुत्व, जागतिक प्रतिमा आणि आक्रमक निवडणूक
काय चाललयं अवतीभवती

कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्य लेखन स्पर्धा

सिंधुदुर्ग – कामगार-श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे खुली दीर्घ काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

‘नीट’ परीक्षेची पेपरफुटी: मूळ आणि उपाययोजना

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या ‘नीट-२०२६’ परीक्षेच्या पेपरफुटीने शिक्षण व्यवस्थेतील अनेक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कोचिंग क्लासेसचे वाढते वर्चस्व, शाळा-कॉलेजांतील घटती शैक्षणिक
विश्वाचे आर्त

भेदांच्या पलीकडचे अभेद सत्य : ज्ञानेश्वरीतील विश्वात्मकतेचा संदेश

जगात माणसे, त्यांचे स्वभाव, विचार आणि जीवनपद्धती कितीही भिन्न असल्या तरी प्रत्येकाच्या अंतर्यामध्ये एकच परमचैतन्य वसलेले आहे, असा अद्वैताचा गूढ पण सहज अनुभव ज्ञानेश्वर माऊली
काय चाललयं अवतीभवती

आकाशवाणीवरून उलगडत आहे ‘अज्ञात मुंबई’

कणकवली – सात बेटांपासून सुरू झालेल्या मुंबई नगरीचा इतिहास, तिच्या गल्ल्याबोळांतील न ऐकलेल्या कथा आणि ऐतिहासिक पाऊलखुणा आता रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहेत. आकाशवाणी मुंबईने
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. २ ते ६
काय चाललयं अवतीभवती

कदंब पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कविता संग्रहासाठी ‘कदंब पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यासाठी जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कविता संग्रहांच्या प्रवेशिका
विशेष संपादकीय

क्रिकेट धर्मामध्ये पारदर्शकतेचा ‘ त्रिफळा ‘

विशेष आर्थिक लेख भारतात क्रिकेट हा केवळ खेळ उरलेला नाही, तो एक ‘धर्म’ झाला आहे. जेव्हा निळ्या जर्सीतील अकरा खेळाडू मैदानात उतरतात, तेव्हा १३५ कोटी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!