गेल्या 50 -55 वर्षांमधील देशातील घडामोडींचा आढावा घेणारे कोल्हापुरातील जेष्ठ पत्रकार व संपादक वासुदेव कुलकर्णी यांचे ‘मंतरलेल्या दिवसांची बखर’ हे पुस्तक भाग्यश्री प्रकाशनच्या वतीने प्रकाशित
जगभरातील जलव्यवस्थापन एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. पारंपरिक धरणकेंद्री पद्धतींच्या मर्यादा लक्षात घेता आता पर्यावरणपूरक, स्थानिक सहभागावर आधारित आणि लवचिक उपाययोजनांकडे कल वाढतो आहे.
ज्ञानेश्वरीतील एका साध्या दिसणाऱ्या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी शब्दांच्या पलीकडील शांततेचा गूढ अर्थ उलगडला आहे. साधुकथा ऐकताना वाणी, विचार आणि अहंकाराला मिळणारी विश्रांती हीच खऱ्या आध्यात्मिक
वेग, स्पर्धा आणि सरळ मार्गांच्या धावपळीत आपण अनेकदा जीवनातील वळणांकडे दुर्लक्ष करतो. पण हीच वळणं आपल्याला थांबायला शिकवतात, विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचा खरा
“सोन्या चांदीच्या परताव्यावरील” विशेष आर्थिक लेख… भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ एक धातू म्हणून नव्हे, तर समृद्धी आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. विशेषतः अक्षय तृतीयेच्या शुभ
डॉलरचे जागतिक वर्चस्व हे केवळ आर्थिक शक्तीचे नव्हे, तर भू-राजकीय समीकरणांचेही प्रतिबिंब राहिले आहे. मात्र वाढते अमेरिकन कर्ज, बदलती आंतरराष्ट्रीय व्यापारव्यवस्था आणि ब्रिक्ससारख्या देशांचे स्थानिक
कोल्हापूर : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा उपक्रम म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने ‘हुमणी कीड नियंत्रण जिल्हास्तरीय स्पर्धा’ जाहीर करण्यात आली
निसर्गात दररोज असंख्य चमत्कार घडत असतात, पण त्यांना पाहण्याची आणि टिपण्याची दृष्टी फार थोड्यांकडे असते. सुभाष पुरोहित यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेला सनबर्ड कृष्णकमळाच्या फुलातून मध
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्यावतीने शाश्वत शेती व कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृध्दीसाठी या विषयावर विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब
एका भटक्याची डायरीदक्षिण अमेरिकेतील पॅटेगोनिया—हिमनद्या, निळेशार तलाव आणि अँडिज पर्वतरांगांनी नटलेला हा निसर्गाचा अद्भुत पट. पण या सौंदर्यामागे दडलेले वाऱ्याचे रौद्ररूप किती भयंकर असू शकते,
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406