May 28, 2026
Home Page 2
विशेष संपादकीय

एका क्लिकची सोय अन् अदृश्य सापळे

एआयचा आरसा आणि माणसाचा चेहराकृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचे काम सोपे करण्यासाठी आली; पण तिच्याच सावलीत फसवणूक, मानसिक नियंत्रण आणि डिजिटल गुंतवणुकीचे नवे मार्गही तयार होत आहेत.
मुक्त संवाद

अस्तित्वशोधाचे टोकदार प्रश्नोपनिषद: ‘सगळेच ऋतू दगाबाज’

जगण्यातील विसंगती, नात्यांतील दुटप्पीपणा आणि स्त्री-अस्तित्वाच्या खोल जखमांना निर्भीड शब्दांत व्यक्त करणारा कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवितासंग्रह समकालीन मराठी कवितेत वेगळे स्थान
मुक्त संवाद

विस्मरणाच्या अरण्यात : निरामयतेने जगण्याचा आग्रह धरणारी कविता

मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी यांचा ‘विस्मरणाच्या अरण्यात’ हा कवितासंग्रह
पर्यटन

स्कॅगवे : व्हाईटपास रेल्वेचा चित्तथरारक प्रवास

अलास्काच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांतून धावणाऱ्या ‘व्हाईट पास युकॉन रेल्वे’चा प्रवास म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर मानवी जिद्द, अभियांत्रिकी कौशल्य आणि निसर्गाच्या विराट सौंदर्याचा थरारक अनुभव आहे.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सकस जीवनानुभवांची चित्रपेर : ‘जारवा’

मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव नव्या जाणिवांनी उलगडतो. निसर्ग, श्रम,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जागतिक चर्चेतून स्थानिक कृतीकडे : जैवविविधता संवर्धनाची नवी दिशा

पृथ्वीवरील जीवनसाखळीचा आधार असलेली जैवविविधता आज अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हवामानबदल, जंगलतोड, प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि अनियंत्रित विकासामुळे लाखो वनस्पती व प्राणीप्रजाती नामशेष होण्याच्या
सत्ता संघर्ष

काटकसर की नौटंकी ?

जागतिक आर्थिक संकट, इंधनदरवाढ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले असले, तरी सत्ताधाऱ्यांच्या वर्तनात मात्र त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. सामान्य
काय चाललयं अवतीभवती

डॉ. राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई – येथील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेकडून विविध पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सोलापूर ः महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या सोलापूर शाखेच्या वतीने मराठी साहित्यातील उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीतील एकत्वाची दिव्य जाणीव

ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील “आतां सेना ते सेना नव्हे…” ही ओवी मानवी जीवनातील भेदभाव, अनेकता आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारी आहे. स्वप्नातून जागे झाल्यावर जसे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!