जेव्हा राज्यघटनेचा मसुदा चर्चेसाठी अनेकांना उपलब्ध होता त्या वेळेसच जून 1948 मध्ये त्या वेळच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर हरीलाल कनिया यांनी त्यांच्या गुवाहाटी येथे
स्टेटलाइन – पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील सत्तांतरानंतर इंडिया आघाडीतील अंतर्गत विसंवाद उघडपणे समोर आला आहे. भाजपाविरोधी लढाईसाठी एकत्र आलेल्या काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये विश्वास, समन्वय
उसाच्या एफआरपीमध्ये टनाला शंभर रुपयांची वाढ जाहीर होताच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही वाढ अत्यंत अपुरी असल्याची
सह्याद्रीच्या दाट हिरव्या जंगलात “कुक-कुक-कुक…” असा घुमणारा आवाज ऐकू येतो आणि नजरेसमोर येतो एक लालमुखी, हिरवागार आणि विलक्षण देखणा पक्षी — मालाबार बार्बेट. पश्चिम घाटाच्या
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केलेल्या ‘ऑटोमेटेड गॅस ॲडसॉर्प्शन मेजरमेंट डिव्हाइस’ (Automated Gas Adsorption Measurement Device) या नाविन्यपूर्ण उपकरणाच्या डिझाइनला केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून
संपत्ती म्हणजे जे जीवन समृद्ध करते. आजच्या भौतिक संस्कृतीत संपत्तीचा अर्थ पैसा, सत्ता, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी असा घेतला जातो. पण ज्ञानदेव म्हणतात की, खरी समृद्धी
“किती मार्क मिळाले ?” हा प्रश्न आता “तू काय शिकलास ?” या प्रश्नाला गिळून टाकून बसला आहे. पूर्वी एखाद्या विद्यार्थ्याला सत्तर टक्के मिळाले, की शेजारीपाजारी
पहलगाम मध्ये अतिरेक्यांनी निरपराध व निःशस्त्र अशा आपल्या देशातील नागरिकांची हत्या केल्यानंतर सर्व देशभर संतापाची लाट उसळली. भ्याड मनोवृत्तीच्या अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या आपल्या शेजारी देशाला
रवींद्र ठाकूर, रमेश साळुंखे, निलांबरी कुलकर्णी, शशिकांत चौधरी आदी साहित्यिकांचा गौरव कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या वतीने देण्यात येणारे २०२५ मधील विविध ग्रंथ
केवळ दोन वर्षांपूर्वी एका चित्रपट अभिनेत्याने स्थापन केलेल्या राजकीय पक्षाला तामिळनाडू सारख्या मोठ्या राज्याची सत्ता हस्तगत करता येणे हे राजकारणाचे विडंबन नव्हे तर काय…? कोणताही
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406