निसर्ग, मानवता आणि मूल्यांचे सुंदर धडे देणाऱ्या बालकथांमधून नव्या पिढीला संवेदनशीलतेची शिकवण देणारा डॉ. कैलास दौंड यांचा ‘खारूताईचे जंगल’ हा संग्रह आजच्या युगातील मुलांसाठी विचारांना
कराड – प्रती वर्षाप्रमाणे ह्या वर्षीही मातुश्री स्व. सौ. वत्सलामाई बोबडे व पिताश्री स्व. वामनराव बोबडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार योजनेचे आयोजन शब्दशिल्प वाड्.मय
कीर्तन, नामस्मरण आणि भगवंताच्या स्मरणातून केवळ पापांचा नाश होत नाही, तर पाप आणि प्रायश्चित या दोन्ही संकल्पनांचीच पायाभरणी ढासळते, असा गूढ पण क्रांतिकारी विचार वारकरी
स्टेटलाइन देशाच्या राजकारणात ‘ऑपरेशन लोटस’ हा शब्द आता केवळ आरोप राहिलेला नाही, तर सत्तेच्या खेळातील प्रभावी शस्त्र बनला आहे. महाराष्ट्रानंतर आता दिल्ली आणि पंजाबमध्येही त्याचे
दरवर्षी उन्हाचा कडाका वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. ग्लोबल वार्मिगने धोक्याची घंटा वाजवली आहे. अशा स्थितीत आपल्याकडील पश्चिम घाटाची काय स्थिती आहे ? यासह
आपण रोज अनेक गोष्टी दुर्लक्षित करतो, पण त्याच गोष्टी समाजावर खोल परिणाम करतात. हा छोटासा व्हिडिओ त्या वास्तवाला भिडणारा आहे. रस्त्यावरचा कचरा किती धोकादायक… या
मुंबई कॉलिंग मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हजारो अपात्र महिला, पुरुष आणि अगदी सरकारी कर्मचाऱ्यांनीही या
मराठी पत्रकारितेच्या वैभवशाली परंपरेचा शोध घेताना कोल्हापूरच्या समृद्ध वारशाचा वेध घेणारे आणि राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील विचारप्रवाह उलगडणारे डॉ. शिवाजी जाधव यांचे ‘शाहू पूर्व व
आजचा माणूस हा “व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी”चा पदवीधर आहे. सकाळी उठल्या उठल्या तो देशाची, जगाची, आणि शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नाची सगळी माहिती घेऊन तयार असतो ! पण स्वतःच्या
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406