June 3, 2026
Home Page 2
काय चाललयं अवतीभवती

पुरुषी व्यवस्थेचे मनसुबे उघडे करणारी कादंबरी निखळत्या चौकटीत

पुणे – समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे येथील एस. एम. जोशी फाउंडेशनमध्ये कादंबरीकार अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ या रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कादंबरीवरील परिसंवाद
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बियाणे खरेदी करताना शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी

“जसे बियाणे, तसे पीक” ही शेतीतील अढळ सत्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी केवळ किंमत न पाहता त्याचा दर्जा, वैधता, उगवणक्षमता आणि
गप्पा-टप्पा

भविष्यात भारतीयत्व अधिक सक्षम करण्यासाठी काय करावे लागेल ? जाणून घेण्यासाठी पाहा…

भविष्यात भारतीयत्व अधिक सक्षम करण्यासाठी काय करावे लागेल ? जाणून घेण्यासाठी पाहा… भारत म्हणजे केवळ एक देश नाही, तर विविधतेतून उभी राहिलेली एक सांस्कृतिक चेतना
संशोधन आणि तंत्रज्ञान

पुण्यश्लोक कीर्तीशालिनी अहिल्यादेवी : लोककल्याणकारी राज्यकारभाराचा तेजस्वी आदर्श

पुण्यश्लोक कीर्तीशालिनी अहिल्याबाई होळकर जन्मत्रिशताब्दी वर्ष विशेष (३१ मे १७२५ – ३१ मे २०२५)३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे जन्मलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी
विश्वाचे आर्त

ब्रह्मबीजाचा अंकुर आणि वेदांचा उद्गम : ज्ञानेश्वरीतील ॐकाराचे विश्वरूप

ही ओवी भारतीय तत्त्वज्ञानातील विश्वनिर्मिती, शब्दब्रह्म आणि वेदांच्या उद्गमाचा गूढार्थ उलगडणारी आहे. ज्ञानदेवांच्या दृष्टीने ॐकार हा केवळ उच्चाराचा ध्वनी नसून संपूर्ण सृष्टीचे आदिबीज, सर्व ज्ञानाचे
काय चाललयं अवतीभवती

उत्कृष्ट कथासंग्रह, कादंबरीस ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे साहित्य पुरस्कार

पुणे : महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यकृतींचा गौरव व्हावा आणि मराठी साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे उत्कृष्ट कथासंग्रह आणि कादंबरी पुरस्कार देण्यात येणार आहेत. या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ताडोबाच्या जलवनातील नाजूक सम्राट : ब्राँझ-विंग्ड जकाना

ताडोबाच्या जलवनात अलगद पावले टाकणारा ब्राँझ-विंग्ड जकाना आणि पिसारा फुलवून निसर्गाचे वैभव खुलवणारा मोर — छायाचित्रकार मिलिंद देशमुख यांनी टिपलेल्या या दुर्मीळ क्षणांनी ताडोबाच्या जैववैविध्याचा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी घेतला महाराष्ट्रातील पेयजल आणि जलसंपदा क्षेत्राचा आढावा

नवी दिल्‍ली – ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजना, जलसंपदा आणि सिंचन विषयक पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा अंदाज घेण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने आज नवी दिल्लीतील डीडीडब्ल्यूएस
विश्वाचे आर्त

ब्रह्मबीजाचा अंकुर आणि ॐकाराचे विश्वरूप : ज्ञानेश्वरीतील अद्वैत अनुभूती

विश्वाच्या आदिम शांततेत जेव्हा सृजनाचे पहिले स्पंदन उमटले, तेव्हा निर्माण झाला तो “ॐ” — नाद, ध्वनी आणि चेतनेचा अनंत स्रोत. या ओवीतून या आदिनादाचे विलक्षण
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!