May 9, 2026
Home Page 2
सत्ता संघर्ष

बंगालचा किल्ला पडला: ममता पर्वाचा अस्त आणि कमळाचा उदय

स्टेटलाइन ममता पर्वाचा अस्त…पंधरा वर्षे अभेद्य वाटणारा पश्चिम बंगालमधील सत्तेचा किल्ला अखेर ढासळला. “स्ट्रीट फायटर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Mamata Banerjee यांना त्यांच्या जुन्या सहकाऱ्यानं Suvendu
संशोधन आणि तंत्रज्ञान

अनुभवाचा विजय : गॅलिलिओंच्या प्रयोगांनी बदलले जगाचे आकलन

गॅलिलिओचे प्रयोग !परंपरेच्या अंधश्रद्धेला आव्हान देत, ‘अनुभव आणि प्रयोग हाच सत्याचा पाया’ हे जगाला पटवून देणारे गॅलिलिओ गॅलिली हे विज्ञानाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व ठरले.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विकास मंडळांची आवश्यकता संपुष्टात आली ?

विकास मंडळे बंद, समतोल विकासही ठप्प? महाराष्ट्रातील प्रादेशिक दरी पुन्हा वाढतेय! महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच विदर्भ आणि मराठवाडा यांसारख्या प्रदेशांतील विकासाचा प्रश्न कायमच अधोरेखित होत आला आहे.
काय चाललयं अवतीभवती

गुहागरच्या पसायदान प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

​दिवाकर कृष्ण आचार्य, अनंता सूर यांच्यासह पाच साहित्यिकांचा होणार सन्मान; पुणे येथे होणार वितरण सोहळा गुहागर/चिपळूण: साहित्य, संवेदना आणि सर्जनशीलतेचा गौरव करणाऱ्या गुहागर ( जि.
सत्ता संघर्ष

मराठी माणूस हतबल…

स्टेटलाइन मुंबई मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त सांडले, पण आज त्याच मुंबईत “कहाँ जाना है भाई?” हा प्रश्न ऐकताना मराठी माणूस हतबल का वाटतो आहे? डॉ.
सत्ता संघर्ष

भाजपाच्या रणनितीपुढे ममतांचा गड कोसळला

निवडणूक निकाल विश्लेषण – पश्चिम बंगालच्या राजकारणात दीर्घकाळ अभेद्य मानला गेलेला ममता बॅनर्जी यांचा गड अखेर ढासळला असून, आक्रमक रणनिती, व्यापक संघटनशक्ती आणि सूक्ष्म सामाजिक
मुक्त संवाद

जवळ गेलो आणि कळलं… बिबट्या इतका भयानक नाही !

एखाद्या वन्य प्राण्याची भीती आपल्याला वाटते, ती त्याच्या हिंस्त्रतेमुळे नाही—तर त्याच्याविषयीच्या अज्ञानामुळे. जेव्हा आपण त्याच्या जगात डोकावतो, त्याच्या जगण्याची लढाई समजून घेतो, तेव्हा भीती हळूहळू
विश्वाचे आर्त

नामघोषातून विश्वशांती : संत ज्ञानेश्वरांचा संदेश आणि आधुनिक संकटांवरील उत्तर

जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक संघर्ष आणि मानवी अस्थिरता आजचे जग अनेक संकटांच्या विळख्यात सापडले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती असूनही मनुष्याच्या अंतर्मनातील असंतुलन वाढतच
काय चाललयं अवतीभवती पर्यटन

जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या जाहीराती

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या पर्यटन क्षमतेला जागतिक व्यासपीठावर ठळकपणे मांडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून अमेरिकेतील न्यू यॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथे महाराष्ट्र
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राज्यात तीन वर्षांसाठी मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!