May 30, 2026
Home Page 2
काय चाललयं अवतीभवती

आकाशवाणीवरून उलगडत आहे ‘अज्ञात मुंबई’

कणकवली – सात बेटांपासून सुरू झालेल्या मुंबई नगरीचा इतिहास, तिच्या गल्ल्याबोळांतील न ऐकलेल्या कथा आणि ऐतिहासिक पाऊलखुणा आता रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहेत. आकाशवाणी मुंबईने
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आंबा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दि. २ ते ६
काय चाललयं अवतीभवती

कदंब पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कविता संग्रहासाठी ‘कदंब पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यासाठी जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कविता संग्रहांच्या प्रवेशिका
विशेष संपादकीय

क्रिकेट धर्मामध्ये पारदर्शकतेचा ‘ त्रिफळा ‘

विशेष आर्थिक लेख भारतात क्रिकेट हा केवळ खेळ उरलेला नाही, तो एक ‘धर्म’ झाला आहे. जेव्हा निळ्या जर्सीतील अकरा खेळाडू मैदानात उतरतात, तेव्हा १३५ कोटी
विशेष संपादकीय

एका क्लिकची सोय अन् अदृश्य सापळे

एआयचा आरसा आणि माणसाचा चेहराकृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचे काम सोपे करण्यासाठी आली; पण तिच्याच सावलीत फसवणूक, मानसिक नियंत्रण आणि डिजिटल गुंतवणुकीचे नवे मार्गही तयार होत आहेत.
मुक्त संवाद

अस्तित्वशोधाचे टोकदार प्रश्नोपनिषद: ‘सगळेच ऋतू दगाबाज’

जगण्यातील विसंगती, नात्यांतील दुटप्पीपणा आणि स्त्री-अस्तित्वाच्या खोल जखमांना निर्भीड शब्दांत व्यक्त करणारा कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवितासंग्रह समकालीन मराठी कवितेत वेगळे स्थान
मुक्त संवाद

विस्मरणाच्या अरण्यात : निरामयतेने जगण्याचा आग्रह धरणारी कविता

मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी यांचा ‘विस्मरणाच्या अरण्यात’ हा कवितासंग्रह
पर्यटन

स्कॅगवे : व्हाईटपास रेल्वेचा चित्तथरारक प्रवास

अलास्काच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांतून धावणाऱ्या ‘व्हाईट पास युकॉन रेल्वे’चा प्रवास म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर मानवी जिद्द, अभियांत्रिकी कौशल्य आणि निसर्गाच्या विराट सौंदर्याचा थरारक अनुभव आहे.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सकस जीवनानुभवांची चित्रपेर : ‘जारवा’

मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव नव्या जाणिवांनी उलगडतो. निसर्ग, श्रम,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जागतिक चर्चेतून स्थानिक कृतीकडे : जैवविविधता संवर्धनाची नवी दिशा

पृथ्वीवरील जीवनसाखळीचा आधार असलेली जैवविविधता आज अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हवामानबदल, जंगलतोड, प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि अनियंत्रित विकासामुळे लाखो वनस्पती व प्राणीप्रजाती नामशेष होण्याच्या
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!