भविष्यात भारतीयत्व अधिक सक्षम करण्यासाठी काय करावे लागेल ? जाणून घेण्यासाठी पाहा… भारत म्हणजे केवळ एक देश नाही, तर विविधतेतून उभी राहिलेली एक सांस्कृतिक चेतना
पुण्यश्लोक कीर्तीशालिनी अहिल्याबाई होळकर जन्मत्रिशताब्दी वर्ष विशेष (३१ मे १७२५ – ३१ मे २०२५)३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे जन्मलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी
ही ओवी भारतीय तत्त्वज्ञानातील विश्वनिर्मिती, शब्दब्रह्म आणि वेदांच्या उद्गमाचा गूढार्थ उलगडणारी आहे. ज्ञानदेवांच्या दृष्टीने ॐकार हा केवळ उच्चाराचा ध्वनी नसून संपूर्ण सृष्टीचे आदिबीज, सर्व ज्ञानाचे
पुणे : महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यकृतींचा गौरव व्हावा आणि मराठी साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे उत्कृष्ट कथासंग्रह आणि कादंबरी पुरस्कार देण्यात येणार आहेत. या
नवी दिल्ली – ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजना, जलसंपदा आणि सिंचन विषयक पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा अंदाज घेण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने आज नवी दिल्लीतील डीडीडब्ल्यूएस
विश्वाच्या आदिम शांततेत जेव्हा सृजनाचे पहिले स्पंदन उमटले, तेव्हा निर्माण झाला तो “ॐ” — नाद, ध्वनी आणि चेतनेचा अनंत स्रोत. या ओवीतून या आदिनादाचे विलक्षण
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे आयोजन पुणे – स्त्री-जीवनातील चौकटी, त्यांची घुसमट आणि त्या मोडून बाहेर पडण्याची धडपड मांडणाऱ्या ‘निखळत्या चौकटीत’ या अंजली ढमाळ लिखित कादंबरीवर
कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तेलबिया पिकांच्या शाश्वत वाढीसाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) सन २०२६-२७ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत
लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवून कार्य करावे – चंद्रकांतदादा पाटील पुणे : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) या देशातील प्रख्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची जडणघडण करणाऱ्या संस्थेमध्ये
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406