June 1, 2026
Home Page 2
काय चाललयं अवतीभवती

उत्कृष्ट कथासंग्रह, कादंबरीस ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे साहित्य पुरस्कार

पुणे : महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यकृतींचा गौरव व्हावा आणि मराठी साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे उत्कृष्ट कथासंग्रह आणि कादंबरी पुरस्कार देण्यात येणार आहेत. या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ताडोबाच्या जलवनातील नाजूक सम्राट : ब्राँझ-विंग्ड जकाना

ताडोबाच्या जलवनात अलगद पावले टाकणारा ब्राँझ-विंग्ड जकाना आणि पिसारा फुलवून निसर्गाचे वैभव खुलवणारा मोर — छायाचित्रकार मिलिंद देशमुख यांनी टिपलेल्या या दुर्मीळ क्षणांनी ताडोबाच्या जैववैविध्याचा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी घेतला महाराष्ट्रातील पेयजल आणि जलसंपदा क्षेत्राचा आढावा

नवी दिल्‍ली – ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजना, जलसंपदा आणि सिंचन विषयक पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा अंदाज घेण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने आज नवी दिल्लीतील डीडीडब्ल्यूएस
विश्वाचे आर्त

ब्रह्मबीजाचा अंकुर आणि ॐकाराचे विश्वरूप : ज्ञानेश्वरीतील अद्वैत अनुभूती

विश्वाच्या आदिम शांततेत जेव्हा सृजनाचे पहिले स्पंदन उमटले, तेव्हा निर्माण झाला तो “ॐ” — नाद, ध्वनी आणि चेतनेचा अनंत स्रोत. या ओवीतून या आदिनादाचे विलक्षण
काय चाललयं अवतीभवती

अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर 30 रोजी परिसंवाद

समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे आयोजन पुणे – स्त्री-जीवनातील चौकटी, त्यांची घुसमट आणि त्या मोडून बाहेर पडण्याची धडपड मांडणाऱ्या ‘निखळत्या चौकटीत’ या अंजली ढमाळ लिखित कादंबरीवर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत खरीप भुईमूग व सोयाबीन बियाणे वाटप

कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तेलबिया पिकांच्या शाश्वत वाढीसाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) सन २०२६-२७ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एसआयएसीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवून कार्य करावे – चंद्रकांतदादा पाटील पुणे : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) या देशातील प्रख्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची जडणघडण करणाऱ्या संस्थेमध्ये
सत्ता संघर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तपपूर्ती

एका चहावाल्यापासून देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधानांपर्यंतचा नरेंद्र मोदी यांचा प्रवास भारतीय राजकारणातील सर्वात मोठी राजकीय कथा ठरली आहे. विकास, हिंदुत्व, जागतिक प्रतिमा आणि आक्रमक निवडणूक
काय चाललयं अवतीभवती

कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्य लेखन स्पर्धा

सिंधुदुर्ग – कामगार-श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे खुली दीर्घ काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

‘नीट’ परीक्षेची पेपरफुटी: मूळ आणि उपाययोजना

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या ‘नीट-२०२६’ परीक्षेच्या पेपरफुटीने शिक्षण व्यवस्थेतील अनेक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कोचिंग क्लासेसचे वाढते वर्चस्व, शाळा-कॉलेजांतील घटती शैक्षणिक
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!