खोटेपणाच्या काळात कवीने सत्यच सांगायला हवे – अजय कांडर Poet Ajay Kandar Speech
श्रीरामपूर महाविद्यालयातर्फे ‘कवीचा वर्तमान हस्तक्षेप’ विषयावर व्याख्यान कणकवली – अनिष्ट काम करणाऱ्या व्यवस्थेला खरं सुनावणं हेच कवी लेखकाचं काम आहे. गप्प बसणं म्हणजे अन्यायाला साथ
