February 15, 2026
Home Page 537
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अभ्यासात एकाग्रता कशी मिळवायची ? जाणून घ्या टिप्स…

अनेकांची ही तक्रार असते की अभ्यास करताना त्यामध्ये लक्ष लागत नाही. मन इकडे तिकडे धावते. एकाग्रता साधत नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. यावर काय
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुख्यमंत्री म्हणाले आधी मुले ‘ही’ चित्रे रेखाटत होती पण आजची मुले ‘हे’ चित्र रेखाटतात..

पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पर्यावरण मंत्री आदी मान्यवरांनी
विश्वाचे आर्त शेती पर्यावरण ग्रामीण विकास

श्री ज्ञानेश्वरीतील पाणी व्यवस्थापन विचार…वाचा सविस्तर

पाण्याची उपलब्धता कमी असेल अशा ठिकाणी एक सरी आड पाणी देण्याची पद्धतही आहे. कमी पाण्यात जास्तीत जास्त शेत भिजवले जाते. मिश्र शेती करून पाण्याचा जास्तीत
विश्वाचे आर्त

समाधिपाद – ईश्वर म्हणजे कोण ?

समाधिपाद – ईश्वर म्हणजे कोण ? सूत्र – २४क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्ट: पुरुषविशेष ईश्वर:. क्लेश क्लिश्नंतीति क्लेशा:–ज्याच्यापासून दु:ख होते, त्याला क्लेश म्हणतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश
विश्वाचे आर्त

समाधीपादः ईश्वरप्रणिधान म्हणजे काय?

ईश्वरप्रणिधानाद्वा या सूत्रात समाधी कोणकोणत्या उपायांनी/मार्गांनी होते, हे सांगत असताना,’ ईश्वरप्रणिधाना’नेसुद्धा समाधीचा लाभ होतो असे म्हटले आहे. लेखन – अ. रा. यार्दी, धारवाड  ईश्वरप्रणिधान म्हणजे काय?
विश्वाचे आर्त

ते तुझिये गुरूकृपादृष्टी । निर्विष होय ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

वाईट विचार नष्ट करणे शक्य नाही पण ते टाळता येणे शक्य आहे. त्यापासून दूर राहीले तर ते आपणास त्रास देऊ शकत नाहीत. ते विषय दंश
पर्यटन

बुर्लीच्या बनात नाचे मोर ( व्हिडिओ)

बुर्ली ( ता. पलुस ) येथील बंचप्पा बनात पिसारा फुलवलेल्या मोराचा नजारा चित्रीत केला आहे आमणापूर येथील संदीप नाझरे यांनी…
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मुलाखतीला सामोरे जाताना…

विविध प्रशासकीय सेवेच्या मुख्य परीक्षेनंतर पास होण्याची खात्री आहे अशा विद्यार्थ्यांना वेध लागतात ते मुलाखतीचे. स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणून मुलाखतीला ओळखले जाते.  –
विश्वाचे आर्त

तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साज ।। (एक तरी ओवी अनुभवावी)

पाऊस हा नैसर्गिक स्त्रोत आहे. कृत्रिमरित्या मानवाने समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्याचे प्रयोग केले आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. म्हणजेच नैसर्गिक स्त्रोत हा गरजेचा आहे.
विश्वाचे आर्त

जे जे भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । ( एकतरी ओवी अनुभवावी)

जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठीण अशी सुद्धा म्हण प्रचलित आहे. जो पडतो तो सुधारतो. ज्याला अधिक त्रास दिला जातो. तोच स्वतःची प्रगती करतो. –
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓