मराठीच्या या बोलींचा कुठेही सुव्यवस्थित अभ्यास झालेला पहावयास मिळत नाही. मराठी भाषेबद्दलचा बहुतांश विचार हा इंग्रजीच्या आक्रमणाच्या अनुरोधाने केलेला दिसतो. त्यामागेही तीव्र भाषिक अस्मिता आणि...
अंकलखोप (औदुंबर) गावाची पुस्तकांचे गाव म्हणून निवड झाल्याने सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा. डॉ. विश्वजीत कदम मराठी भाषा राज्यमंत्री पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करण्यासाठी राज्यातील...
भारतीय पातळीवर विचार करता ग्रिअर्सन यांच्यापासून गणेश देवी यांच्या बोलीअभ्यासातील योगदानाचा विचार करता आजच्या काळामध्ये बोलीविज्ञानाचे महत्त्व प्रकर्षाने लक्षात येते. अशा टप्यावर बोलीविज्ञाची सैद्धांतिक मांडणी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406