चंद्रपूर – शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीने २०२४ चे राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांनी...
पुस्तकातील एक प्रसंग व अनुभव असा की ज्यामुळे डॉ. राजा दांडेकर यांचा आयुष्यातील माईलस्टोन वाटावा. तरुणपणी वरोरा येथे ते गेले होते. संध्याकाळी उशिरा पोहचुनही पुज्यनीय...
‘बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही नाही आणि मिळवायला सारं जग आहे ही भावना...
सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं निरागस, लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि...
निश्चितच समाजजीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. याची जाणीव जागृती स्टेस्टेथोस्कोपच्या पलीकडील अनुभव कथन वाचताना होते. आपल्या ध्येयाशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून जीवनातील आनंद...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406