July 16, 2025
Home » सामाजिक न्याय

सामाजिक न्याय

कविता

किसानपुत्र आले रस्त्यावर

किसानपुत्रमाझ्या कृषी प्रधान देशातशेतकरी जातोय मरूनरोज मातीत राब राबून मरतो आत्महत्या करून उभ्या जगाला पोसण्याला दिनरात शेतात जागतो सृजनशिल तोच आहे खरा श्रमाची किमंत तो...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान…

मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी यांनी घेतलेली मुलाखत भाग – १ विषय – राजर्षी शाहु महाराज यांनी पर्यावरणासाठी दिलेले योगदान… मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी...
काय चाललयं अवतीभवती

बालकुमार घटकांमध्ये मूल्यशिक्षण रुजविणारे पुस्तक ‘असे होते आपले शाहू महाराज’

शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी करुणेचा झरा: डॉ. जयसिंगराव पवार‘असे होते आपले शाहू महाराज’ या चरित्रग्रंथाच्या मराठीसह पाच भाषांतील आवृत्ती प्रकाशित कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू...
मुक्त संवाद

या धार्मिक विद्वेषाचे काय करायचे ?

आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…” पण आपण आपल्याच बांधवांविषयी असे वर्तन करत आहोत की,...
मनोरंजन

घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा  ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपट

‘२६ नोव्हेंबर’  हा केवळ चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे. अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा...
सत्ता संघर्ष

जातनिहाय जनगणना, एक गेमचेंजर…

जातनिहाय गणना करण्यासाठी मोदी अचानक तयार कसे झाले ? जातनिहाय गणनेपासून दूर राहण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयापुढे आजवर विविध कारणे सांगितली होती. बिहारमधे झालेल्या जातनिहाय...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

प्रा. एन. डी. पाटील लिखित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा’  पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे क्रांतीकारक लोकोत्तर व्यक्तीमत्त्वाचे धनी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी...
मुक्त संवाद

तुकाराम महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर – वैचारिक नाते

१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा लिहिला व संविधानाचे शिल्पकार झाले. त्यांनी वंचित समाजासाठी मोठा लढा दिला. त्यासाठी त्यांनी...
मुक्त संवाद

व्यवस्था परिवर्तनासाठी सिद्ध झालेली बाबाराव मडावी यांची कविता

बाबाराव मडावी हे आदिवासी साहित्यातील स्वतंत्र नाममुद्रा उमटवणारे लेखक आहेत. आदिवासी चळवळीतील मडावी एक कृतीशील कार्यकर्ते असून फुले-आंबेडकरी विचारातून आपल्या जाणिवा व्यक्त करणारे साहित्यिक आहेत....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!