कृत्रिम बुद्धितत्ता मानवाची विचार करण्याची प्रक्रिया कमी करू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटजीपीटीमध्ये वापरण्यात येते. त्यातून अनेक लोक आपले लेख तयार करून घेत आहेत. अशा प्रकारे...
लोकसभा निवडणूकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे -” एआय” चे गारुड! माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मानवी कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांवर सध्या धुमाकूळ...
जागतिक पातळीवर सुरू असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा अफाट वापर व त्यामुळे निर्माण होत असलेले धोके व गंभीर संकट याची अजूनही सर्वांना स्पष्ट जाणीव झालेली नाही किंवा...
आगामी काही वर्षामध्ये मानव महत्त्वाचा का त्याने निर्माण केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्र मानव व कृत्रिम बुध्दिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) महत्वाची हे ठरवण्याची तसेच त्याचे वाजवी नियमन,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406