December 18, 2025
Home » BJP » Page 3

BJP

सत्ता संघर्ष

दिल्लीत आप विरूद्ध भाजप

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आहे आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व माजी मुख्यमंत्री...
सत्ता संघर्ष

नेम मशाल आणि तुतारीवर…

शहा व पवार यांच्यातील वार-पलटवाराला माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली. तडीपार की निर्वासित अशीही चर्चा झाली. अरे ला कारे झाल्याने देशही हादरला. पण तिसऱ्याच दिवशी पवारांनी...
सत्ता संघर्ष

या सम हाच

अटल बिहारी वाजपेयी यांनी चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, जयललिता, जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, अशा विविध विचारांच्या ३२ नेत्यांना बरोबर घेऊन एनडीएचे सरकार चालवले हे सर्व...
सत्ता संघर्ष

हरियाणा एक झांकी हैं…

४८ आमदारांसह सत्ता काबीज करणाऱ्या भाजपला ३९.९ टक्के मते मिळाली, तर ३९ टक्के मते मिळवून ३७ आमदार घेऊन काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याची पाळी आली. भाजपने...
सत्ता संघर्ष

अजितदादांची परीक्षा

अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपचे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले असे फडणवीस यांनी सांगून थेट अजितदादांवर शरसंधान केले. पण त्याला अजितदादांनी उत्तर दिलेले नाही आणि...
सत्ता संघर्ष

हरियाणात भाजपची कसोटी

हरियाणात भाजपची कसोटीभाजपमध्ये आयाराम नेत्यांची संख्या बरीच वाढली. या दोन्हींचा परिणाम पक्षावर झाला. यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने काही मंत्र्यांसह आमदारांनाही उमेदवारी नाकारली आहे. त्याचा परिणाम...
सत्ता संघर्ष

संसदेत मोदी विरुद्ध गांधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राधा कुमुद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. वनवासी कल्याण केंद्र, सेवा भारती किंवा विद्याभारतीच्या माध्यमातून...
सत्ता संघर्ष

ओम बिर्लांचा विक्रम

बिर्ला यांनी अध्यक्षपदावर निवड झाल्यावर केलेल्या भाषणात ५० वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीचा निषेध केला व २५ जून १९७५ हा लोकशाहातील ‘काळा दिवस’ असा...
सत्ता संघर्ष

घर घर चलो अभियान…

लोकसभा निवडणुकीत महाघाडीने राज्यात आश्चर्यकारक यश संपादन केले वर महायुतीला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ज्या मतदारांनी २०१४ व २०१९ मध्ये भाजपला धुवांधार मतदान करून केंद्रात...
सत्ता संघर्ष

फडणवीसांना नेमके काय हवे आहे ?

देशभर भाजपला फटका बसला म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी किंवा कोणी पदाधिकाऱ्यांनी पराभवाची जबाबदारी अंगावर घेऊन राजीनामा देऊ केला असेही घडलेले नाही. उलट निकालाच्या दिवशीच दिल्लीतील...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!