September 5, 2025
Home » Climate Change

Climate Change

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सहकारी ज्ञानव्यवस्थापनाद्वारे पर्यावरण संरक्षण होणे आवश्यक: माधव गाडगीळ

कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले....
सत्ता संघर्ष

देवभूमी विकासाकडून विनाशाकडे…

इंडिया कॉलिंग-ढगफुटीमधे धराली गाव जमिनदोस्त झाले तेव्हा गावाबाहेर असलेले व वाचलेले लोक आपल्या कुटुंबियांना चिखलातून, दलदलीतून आणि दगड धोंड्यांच्या ढिगातून शोधण्यासाठी जीवाचे रान करीत होते....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सेंद्रीय शेतीतून घडेल, निरोगी विकसित भारत !

शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते आहे. अखंड सजिवसृष्टीच्या जीविताला धोका...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वैज्ञानिक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज: जी गुरुप्रसाद

कोल्हापूर: सर्व भारतीय वनस्पतींच्या प्रजातींचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या बाबी प्रभावीपणे राबवण्यासाठी संशोधक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज आहे, असे मत सहाय्यक वन संरक्षक...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारताकडून  हिमनदी संवर्धनाप्रति वचनबद्धतेचा  पुनरुच्चार

दुशान्बे येथे झालेल्या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताकडून  हिमनदी संवर्धनाप्रति आपल्या वचनबद्धतेचा  पुनरुच्चार2025 हे आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष तर 2025 -2034 हे दशक क्रायोस्फेरिक सायन्सेससाठी कृती दशक म्हणून घोषित...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उच्चांकी तांदूळ उत्पादनाबरोबरच पर्यावरण समस्या गांभीर्याने सोडवा !

विशेष आर्थिक लेख सर्वाधिक तांदळाचे उत्पादन करणारा देश म्हणून आपण जगात नवी ओळख निर्माण केली. मार्च 2025 अखेरच्या वर्षात जवळजवळ 15 कोटी टन तांदळाचे उत्पादन...
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मे महिन्याच्या मध्यावरच यंदा बंगालच्या उपसागरात मॉन्सूनची चाहूल लागणार

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सूनविषयी संशोधन महत्त्वाचे: डॉ. सुनील पवार

कोल्हापूर : मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास आणि संशोधन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राज्यात कोठे थंडीची तर कोठे उष्णतेची लाट, ही स्थिती कशामुळे ?

प्रश्न – राज्यात थंडीची लाट व लाटसदृश्य स्थिती कोठे जाणवू लागली आहे ? माणिकराव खुळे – संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खान्देश व नाशिक नगर उत्तर, जिल्ह्यासहित...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!