गडहिंग्लज – येथील कवी विलास माळी यांच्या पत्नी कै .योगिता माळी यांचे स्मृतीप्रित्यर्थ येथील ‘अनुबंध ‘ प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती...
सोलापूर – मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार २०२५ देण्याचे योजिले आहे. पुरस्काराचे...
बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी...
कोल्हापूर – कोनवडे (ता. भुदरगड ) येथील गुरव परिवाराच्यावतीने मातोश्री रेखा गुरव वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा रवींद्र गुरव, राजेंद्र गुरव...
कोल्हापूर – ‘गावडे घरकुल’ प्रेरित आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथील ‘गंगाचंद्र’ साहित्य, कला, सेवा मंचच्यावतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती...
मुंबई – येथील मराठा मंदिर गेल्या सात दशकांपासून महाराष्ट्रभर शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक तसेच कला आणि साहित्य क्षेत्रातील कार्यरत अशी अग्रणी संस्था आहे. अशा संस्थेला ७९...
नाशिक – लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार चांदवड जि. नाशिक येथील कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे,...
कोल्हापूर – मातोश्री रेखा दिनकर गुरव यांच्या नावे देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कथासंग्रह, कादंबरी, काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन रवींद्र गुरव यांनी केले आहे. १ जानेवारी २०२३...
दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांच्या हस्ते पुणे येथे होणार गौरव कवी रामदास फुटाणे यांची माहिती पुणे – राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406