October 25, 2025
Home » Marathi Culture

Marathi Culture

काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार नांगरमुठी कादंबरीला जाहीर

प्रभा प्रकाशनातर्फे पुरस्काराचे आयोजन : वैभववाडी येथे वितरण कणकवली – महाराष्ट्रातील नव्या आणि गुणवंत साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभा प्रकाशन, कणकवलीतर्फे दरवर्षी विविध साहित्य पुरस्कार दिले...
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

प्रायोगिक रंगभूमीचे ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांचे निधन

कणकवली – येथील सांस्कृतिक क्षेत्रातील अविभाज्य भाग असलेले मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रघुनाथ कदम (वय ६७ गाव – वळीवंडे – देवगड) यांचे हृदयविकाराच्या...
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक : डॉ. सदानंद मोरे

महाराष्ट्राची संस्कृती, लोककलांचे जतन व्हावे : डॉ. सदानंद मोरेरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांचा सन्मान पुणे : कला हे संस्कृतीचे अंग आहे. लोकनाट्य, वगनाट्य,...
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिलालेखात भाषेची विविध रूपे: डॉ. नीलेश शेळके

कोल्हापूर: शिलालेख हा भाषेच्या प्रवासाचे दाखले देणारे ऐतिहासिक आणि विश्वासार्ह वारसदार असून या शिलालेखांमध्ये भाषेची विविध रूपे सापडतात, असे प्रतिपादन शिलालेख अभ्यासक डॉ. नीलेश शेळके यांनी केले. शिवाजी...
काय चाललयं अवतीभवती

सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन अध्यक्षपदी नीरजा यांची निवड

सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने पुरस्कृत केलेल्या व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेतर्फे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे....
काय चाललयं अवतीभवती

मराठी माणसांच्या आकलनाचा परीघ विस्तारणारी कविता ‘बाया पाण्याशीच बोलतात’

बाया पाण्याशीच बोलतात कवितेने इतिहास निर्माण केला – डॉ. रणधीर शिंदेअजय कांडर लिखित कवितेचा इचलकरंजीत रौप्यमहोत्सवी सोहळाडॉ. रणधीर शिंदे, प्रा. रफिक सुरज, प्रा. एकनाथ पाटील,...
काय चाललयं अवतीभवती

चुडाराम बल्हारपुरे यांच्या गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके या नाटकास साहित्य अर्चन मंचचा पुरस्कार

गडचिरोली – नागपूर येथील साहित्य अर्चन मंच या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी आणि हिंदीमधील २० साहित्यिकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पाच मान्यवरांना...
काय चाललयं अवतीभवती

इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार छायाचित्रकार संदेश भंडारे यांना जाहीर

कणकवली, जि. सिंधुदुर्ग – समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार, पत्रकार आणि लेखक संदेश भंडारे यांची निवड करण्यात...
काय चाललयं अवतीभवती

संजय ऐलवाड यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा विशेष बालवाङ्मय पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा साहित्य परिषदेने सन २०२५ पासून बालवाङ्मयासाठी रघुनाथ शिवराम बोरसे यांच्या नावाने एक विशेष बालवाङ्मय पुरस्कार सुरू केला असून ‘दैनिक केसरी’चे पत्रकार...
मुक्त संवाद

जगण्याचं भान देणारा कथासंग्रह – मक्याची कणसं

‘मक्याची कणसं’ या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा विचार करता लेखक मनोहर भोसले...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!