कोल्हापूर – येथील त्रैमासिक वारूळ यांच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महाराष्ट्रातून कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मकथन, नाटक आणि सपांदन/समीक्षा...
कोल्हापूरः साहित्य व समीक्षेच्या प्रवाहाला वाहिलेले वारूळ हे मराठी त्रैमासिक मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे सुरू आहे. या वर्षी वारूळ त्रैमासिकच्या वतीने त्रैमासिक वारूळ राज्यस्तरीय साहित्य...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406