October 26, 2025
Home » Sugar Industry

Sugar Industry

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर – डॉ. राजन गवस

सुपरकेन नर्सरी टेक्निक पुस्तकाचे प्रकाशन शिरोळः भ्रष्ट व्यवस्थेमुळे शेतकरी कडेलोटाच्या टोकावर गेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. शिरोळ येथे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परिवर्तनाच्या वाटेवर…

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा नियोजनबद्धरित्या सुरू आहे. यामध्ये तज्ज्ञांचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

आता झाली शेतकऱ्यांची आठवण..!

आपल्याच देशातील आपले शेतकरी आपल्याच काही मागण्यासाठी सरकारकडे येऊन म्हणणे मांडत असताना आपले पंतप्रधान चर्चा करण्यास देखील तयार नव्हते. त्यांनी एकदा देखील शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एफआरपी वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या किमतींमध्ये समतुल्य वाढ करण्याची तातडीची गरज

भारतीय साखर उद्योग एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे रक्षण करण्याचा सरकारचा हेतू कौतुकास्पद असला तरी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या साखर कारखान्यांची कार्यक्षमता...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पीएसएलमध्ये साखर उद्योगाचा समावेश केल्यास अनेक फायदे

आर्थिक प्रगतीच्या केंद्रस्थानी साखर उद्योग: प्राधान्य क्षेत्राच्या समावेशासाठी आवाहन १९३० च्या दशकात स्थापनेपासून भारतातील साखर उद्योग लक्षणीयरीत्या विकसित झाला आहे. सुरुवातीला, हा उद्योग मर्यादित व्याप्ती...
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून साखर कारखान्यांचे खर्चाचे विश्लेषण

व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून साखर कारखान्यांचे खर्चाचे विश्लेषण या संदर्भात उद्योग तज्ज्ञ श्री पी जी मेढे यांची घेतलेली मुलाखत... प्रश्न – साखर कारखान्यातील खर्चाचे विश्लेषण स्पष्ट कराल...
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

देशातील साखर उद्योगाचा इतिहास

सन 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने साखर कारखानदारीस कर विषयक संरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या उभारणीस प्रोत्साहन मिळाले. 1932 च्या कायद्याचा आधार घेऊन सहकाराच्या तत्वावर भारतात...
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबत…

“साखर कंपन्याच्या शेअर्समधील गुंतवणुकीबाबतचा” प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष लेख… भारतीय शेअर बाजारांमध्ये गेल्या वर्षभरात खूप हेलकावे पूर्ण वातावरण राहिले. २०२२  या वर्षांमध्ये मुंबई शेअर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!