May 15, 2025
Home » कविता

कविता

कविता

अनाथांची जात

अनाथांची जात"जात "कोरायची राहून गेलीजन्मदाखल्यावर माझ्याअनेक पडले रक्त थारोळेथेंब ना सांडला अंगावर माझ्याआई रडली होती कामला सोडून जातानाकोणी सांगेल का मलाकोणत्या रंगाचा पान्हा होतामाझं जन्मस्थळकोणत्या...
कविता

…अशांचीच झाली शेती

अशांचीच झाली शेती अज्ञान्यांच्या हातीमंडळे ज्ञानाचीभडकते ज्योतअशाने अज्ञानाची अंधारात सुख,सौख्य अंधारात,मिळून ते सारेछान जपतात दिसणार कशीत्यांना विद्येचीती झाडे, दिसणार कशीआलेली त्याला फुले अविद्येचेचकवाड, आहेकेले त्यांनीखुले...
कविता

नातेच जाळती ते माणूस संस्कृतीचे…

रंगात रंगले ते पण सारेच सारख्या ते रंगांचा उत्सव बाकीच्या हिरमुसला पूर्णच आहे उधळती रंग अपुलाच इतरांचा बेरंगचआहे खोडून काढण्याचे कंत्राट घेतलेले ओढून रंग त्यांचा...
कविता

कविता म्हणजे स्वतःचे स्वतःच्या साठी मस्त जगणे…

कविता म्हणजे स्वतःचे स्वतःच्या साठी मस्त जगणे… आकाशाकडे पहातमी जगलोदिशांना कवेत घेत..हिंडलो..पायाना ना उसंतनाही वाट माहितते बिचारे मला नेतफरफरट राहिले.अंतरीचे गुज बोललोत्यांनी चेष्टा केलीआणि ज्यांची...
कविता

झाडे…!

झाडे सारे काही विसरतातआणिझाडावर चरून गेलेले पक्षी..?सावलीला कधीकाळी बसलेले पांथस्थ…?विसरून जातातझाडांना…! अशावेळी झाडांनी तक्रार तरीकुणाकडे मांडावी ?मग स्वतःचे अस्तित्व असेपर्यतझाडे आपआपसातकुजबुजतात.देवस्की करतातढोल बडावतात..प्रार्थना म्हणतात..गा-हाणीही घालतात…‘देव’ही...
कविता

इतिहासाचे सादरीकरण

इतिहासाचे सादरीकरण ज्याला जसा पाहिजे तसा,इतिहास दामटला जातो.ऐतिहासिक दामटादमटीत,इतिहास चेमटला जातो. ज्या पाहिजे त्या रंगात,इतिहास रंगवला जातो.कधी अकलेचे तारे तोडून,इतिहास गुंगवला जातो. अजेंडा पक्का करूनच,इतिहास...
कविता

कमळं तरी उगवतील कशी ?

किती करणारआहातपरस्परांवरचिखलफेक चिखलचसंपून गेला तरकमळं तरी उगवतीलकशी ? ती उगवलीचनाही तर कोणालाकोणी अर्पणकरणार कशी ? अर्पणाऐवजीतर्पणाचीचयेईल नावेळ चिखलफेककरणाऱ्यांसाठीहीचिखलउरणारच नाही मगतुमच्याकडेकुणी ढुंकूनहीबघणारच नाही तुम्हा लोकांच्याचया रोजगाराचेमगकाय...
कविता

लेहगाव जाऊ

कवी मुरलीधर डहाणे नाना(मोर्शी) यांचे 19 मार्च रोजी अन्नत्याग करण्याचे आवाहन लेहगाव जाऊ चल शामा भिमा चल दादा भाऊ।आंदोलना सारे लेहगावला जाऊ। अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच।नाय...
काय चाललयं अवतीभवती

आर्या बागवे यांच्या ‘सरोगेट आईचा पान्हा ‘ कवितेस प्रथम क्रमांक

राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कवयित्री आर्या बागवे प्रथमअभिनेते अनिल गवस यांच्या उपस्थितीत गौरव कणकवली – एकता कल्चर मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत त्रिंबक येथील कवयित्री...
कविता

धन्यवाद…आद्याक्षरावरून कविता

ध…. धन्य धन्य ती धरती ज्या भूमीवर संत अवतरती प्रथमतः धन्यवाद त्यांना ज्यांच्यामुळेच तर आपल्या जीवनाला आली गती न्य….नसता जीवनात दुःखाला अंत तर समजलीच नसती...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!