प्रस्तुत रामकथामालेत दिग्विजयाचा अप्रतिम परिचय सहजपणे करून देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे सहस्रावधी वर्षे रामकथा ही जनसामान्यांच्या मनाला भुरळ घालीत आहे, ती
आपण स्वतः सर्वाधिक स्वतःवर प्रेम करतो. पण याची कल्पना आपणाला नसते. स्वतःवर प्रेम करण्याचे फायदे काय आहेत ? निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासाला बळकटी कशामुळे येते ?
लेखिका वकील असल्याने पुरावे देण्याची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे पारशी, चकमा, हाजोंग, तिबेटी, नेपाळी, भूतानी या स्थलांतरितांचा प्रश्न कसा वेगळा आहे याचे विवेचन लेखिकेने केले
प्रत्येक ऋतू आपल्या वैशिष्ट्यांबरोबर येतो आणि हिंदू संस्कृतीत त्या ऋतूचे स्वागत आपण सणाने करतो. जशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा पौषात मकर संक्रांती येते.
परसबागेसाठी गांडूळ खताची निर्मिती कशी करायची ? टेरेसवर परसबाग कशी फुलवायची ? चित्रा देशपांडे यांनी त्यांची बाग टेरेसवर कशी फुलवली आहे ? चक्क घरातील ओल्या
परसबागेत लावलेल्या मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या येण्यासाठी काय करायला हवे ? कोणती खते घालायला हवीत ? मिरचीला फुले लागण्यासाठी किती तास उन्ह लागते ? रोपाला
एक मुलगा त्याच्या परिवारासोबत मुलगी पाहायला गेला. त्यावेळी मुलीकडची मंडळी त्या मुलीच्या गुणांची प्रशंसा करत होते. मुलीची मावशी म्हणाली, सीमाचा आवाज कोकीळेसारखा गोड आहे. तिची
स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे यांची चार एप्रिल रोजी जयंती साजरी झाली. तसेच दानापूर येथे त्यांच्या नावे असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाचा वर्धापनदिन प्रा.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406