September 7, 2024
Home » डॉ मधुकर बाचुळकर

Tag : डॉ मधुकर बाचुळकर

काय चाललयं अवतीभवती

कोल्हापूर शहरात रानभाज्या उत्सवाचे आयोजन

कोल्हापूर – शहरात 24 व 25 ऑगस्ट 2024 रोजी रानभाज्या उत्सव आयोजित केला असल्याची माहिती निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिली. रानभाज्या उत्सवामध्ये...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रानभाजी बांबूचे औषधी गुणधर्म अन् उपयोग

रानभाजी बांबू ही वनस्पती भारत, श्रीलंका व म्यानमार देशात आढळते. भारतात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळच्या जंगलात बांबू नैसर्गिकपणे वाढतो. काही ठिकाणी या वनस्पतीची लागवडही करतात....
संशोधन आणि तंत्रज्ञान

ट्रॅडिशनल हर्बल ड्रग्ज पुस्तकातून आदिवासी वैदुंच्या ज्ञानाचे संवर्धन

आयुर्वेदामध्ये नोंद नसलेल्या अनेक वनस्पतींचा वापर वैदुंकडून औषधी म्हणून केला जातो. अनेक असाध्य रोगावर वैदुंकडील औषधी उपयुक्त ठरते. पण यावर संशोधन मात्र झालेले नाही. अशामुळे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरण, निसर्ग प्रेमींना उपयुक्त असे पुस्तक

वृक्षसंवर्धन, वृक्षांबाबतचे गैरसमज, विदेशी वृक्ष लागवडीचे तोटे, उपाय आणि पर्याय तसेच विदेशी वृक्षांना पर्यायी देशी वृक्ष याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, संशोधक...
काय चाललयं अवतीभवती

आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज

महाराष्ट्रातील वनक्षेत्रात गेल्या ५० वर्षात घट होताना पाहायला मिळत आहे. त्याची अनेक कारणे आहे. वाढते शहरी आणि औद्योगिकीकरण हा त्यातील एक मुद्दा आहे पण औषधी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आरोग्यदायी रानभाज्याबाबत जागृती…

नैसर्गिक वातावरणात या भाज्यांची वाढ होत असल्याने त्यांची चवही नष्ट होत नाही. यामुळे आरोग्यासाठी रानभाज्या या निश्चितच उपयुक्त ठरतात. यासाठी रानभाज्यांबाबत जनजागृतीची गरज आहे. मानवाच्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ओळख सागरेश्वर अभयारण्याची…

फ्लोरा ऑफ सागरेश्वर वाईल्ड लाईफ सॅन्च्युरी या पुस्तकात अभयारण्यात आढळणाऱ्या विविध वनस्पतींची माहिती देण्यात आली आहे. यामुळे हे पुस्तक संशोधक, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी यासह सर्वांनाच...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Photos : महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव…

महाराष्ट्रात सुमारे 750 वृक्ष प्रजातींची नोंद केली आहे. यापैकी 460 वृक्ष प्रजाती या स्वदेशी आहेत तर सुमारे 290 वृक्ष प्रजाती विदेशी आहेत. राज्यात सुमारे ४५००...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!