December 15, 2025
Home » मुंबई » Page 2

मुंबई

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुंबईत जवाहरलाल नेहरु बंदरात उभारली जाणार भारतातील पहिली कृषी-निर्यात सुविधा

भारतातील पहिली कृषी-निर्यात सुविधा मुंबईत जवाहरलाल नेहरु बंदर येथे उभारली जाणार नवी दिल्ली – भारताची कृषी निर्यात आणि आयातविषयक क्षमता यामध्ये अधिक वाढ करण्याच्या दिशेने...
काय चाललयं अवतीभवती

संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या प्रत्येक भाषेमध्ये हवा आपल्या प्रकाशनांचा विस्तार

मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण… महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री बंधू देवेंद्र फडणवीस, अजित...
सत्ता संघर्ष

पावसाळ्यात मुंबई का कोलमडते ?

डझनभर महापौर आले व गेले, तेवढेच मुख्यमंत्री सत्तेवर आले. कारभारी बदलले व नवीन आले पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगराची काळजी सत्ताधाऱ्यांनी पुरेशी घेतली...
विशेष संपादकीय

मुंबई महानगर शंभर टक्के सुरक्षित होईल का ?

औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक वेळा आग लागणे, स्लॅब कोसळने, लिफ्ट कोसळणे , रिॲक्टरचा स्फोट होणे, विद्यूत वहनामध्ये बिघाड होणे तसेच यांत्रिकी विभागामध्ये यंत्र बिघाड अश्या अनेक...
मुक्त संवाद

प्रियकरात बाप शोधणारी मुलगी

वेश्यावस्तीमधील मुलीत तो पत्नी आणि ती मुलगी त्याच्यात बाप शोधणारी अनोखी प्रेम कहाणी… अजय कांडरलेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. -९४०४३९५१५५ आतून जोरजोरात एकमेकांशी वादावादी...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मुंबई...
मुक्त संवाद

वेश्या वस्ती मधील बायांच्या सावल्या

बसल्या जागी जोरात हात जमिनीवर मारत वाटोळं वाटोळं होईल या समस्त पुरुष वर्गाचे असं म्हणत देहविक्री करणारी तनिषा उठून निघून गेली. तेव्हा तर वेश्या वस्तीमधील...
सत्ता संघर्ष

हिट अॅण्ड रन; भ्रष्ट व्यवस्थेचे बळी…

रात्रभर धुडगूस नि धिंगाणा घालणाऱ्या बेकायदा बार व पब्जवर पोलिसांनी व महापालिका प्रशासनाने वेळीच बुलडोझर चालवला असता, तर वेगवान पोर्शखाली दोन तरूण कॉम्प्युटर इंजिनीअर्स चिरडले...
सत्ता संघर्ष

मुंबई म्हणजे मिनी इंडिया पण…

आज मुंबईच्या लोकसंख्येत एक कोटीपेक्षा जास्त अमराठी आहेत. सर्वाधिक उत्तर भारतीय आहेत. रोजगाराच्या शोधात परप्रांतीयांचे लोंढे वर्षानुवर्षे मुंबईवर आदळत आहेत. घटनेनुसार देशातील नागरिकांना कुठेही स्थलांतरीत...
काय चाललयं अवतीभवती

आशीर्वाद पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई: येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी पुरस्कार देण्यात येतात. सन १९९७ पासून दरवर्षी आशीर्वाद पुरस्कार दिले जात आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!