कोणतेही कार्य करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असायला हवे. तरच ती कृती योग्यप्रकारे होते. मनाने एखादी गोष्ट करण्याचा पक्का निर्धार केला तर त्यात कितीही...
नाम स्मरणातून मनाची एकाग्रता साधता येते. मन नामावर एकाग्र व्हायला हवे. मनाच्या या एकाग्रतेने आपण बरेच काही साध्य करू शकतो. आपले आरोग्यही त्यामुळे सुधारते. आजच्या...
बाह्य गोष्टीचाही ध्यानावर परिणाम होतो. मन साधनेत रमण्यासाठी या बाह्य गोष्टी गरजेच्या आहेत. पण नसल्यातरी मनाची तयारी करणेही तितकेच गरजेचे आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल...
संत ज्ञानेश्वरांनी कोणकोणत्या साहित्याची निर्मिती केली ? अभिजात अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी केली. त्यातील पसायदान काय आहे ? मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे...
संत तुकाराम महाराज यांच्या गाथेची वैशिष्ट्ये. गाथेचा इतिहास, त्यांच्या अभंगाचे विषय कोणते आहेत. जवळपास ८३२ विषय आहेत. विठ्ठल भेटीची आर्त सांगणारे अभंग कोणते आहेत. याशिवाय...
अध्यात्माचा विकास कायम ठेवायचा असेल तर स्वःचे नित्य स्मरण ठेवायला हवे. स्वःवर अवधान ठेवायला हवे. आत्मज्ञानी झालो तरीही नित्य त्याची उपासना करायला हवी. तरच अध्यात्माच्या...
टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद यायला हवा. म्हणजे प्रश्न विचारणारा आणि त्यावर उत्तर देणारा दोघेही यात संतुष्ट व्हायला हवेत. म्हणजेच प्रश्न पडायला...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406