March 15, 2025

संत ज्ञानेश्वर

विश्वाचे आर्त

जें जें कर्म निपजे । निवांतचि अर्पिजे । माझ्या ठायी ।।

वर्षात एकदाच साजरा होणारा देवाचा उत्सव वर्षभर आनंद देऊन जातो. सेवा ही करवून घेतली जाते. त्यांची इच्छा असेल तर त्या सेवेचा लाभ आपणाला मिळतो. हे...
विश्वाचे आर्त

तैसे चित्त काढेल वेगें । प्रपंचिनि ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

प्रपंचात मग गुंतता कामा नये याचा अर्थ त्याचा आपल्या मनावर परिणाम होता कामा नये. त्यामुळे आपले मन विचलित होता कामा नये. याचाच अर्थ त्यात आपण...
विश्वाचे आर्त

म्हणोनि माझां स्वरुपी । मनबुद्धि इये निक्षेपीं ।

देह वयस्कर होतो. तेव्हा मात्र मृत्यूचे भय वाटू लागते. मग या जीवनाला आपण इतके का घाबरतो ? देहाचे सौंदर्य जपण्यापेक्षा जीवन सुंदर करण्याचा विचार आपण...
विश्वाचे आर्त

जे मन बुद्धी इहिं । घर केले माझां ठायी ।

कोणतेही कार्य करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असायला हवे. तरच ती कृती योग्यप्रकारे होते. मनाने एखादी गोष्ट करण्याचा पक्का निर्धार केला तर त्यात कितीही...
विश्वाचे आर्त

नामाचिया सहस्त्रवरी…

नाम स्मरणातून मनाची एकाग्रता साधता येते. मन नामावर एकाग्र व्हायला हवे. मनाच्या या एकाग्रतेने आपण बरेच काही साध्य करू शकतो. आपले आरोग्यही त्यामुळे सुधारते. आजच्या...
विश्वाचे आर्त

साधनेत मन रमण्यासाठी…

बाह्य गोष्टीचाही ध्यानावर परिणाम होतो. मन साधनेत रमण्यासाठी या बाह्य गोष्टी गरजेच्या आहेत. पण नसल्यातरी मनाची तयारी करणेही तितकेच गरजेचे आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल...
विश्वाचे आर्त

संत ज्ञानेश्वर वाङ्मय दर्शन

संत ज्ञानेश्वरांनी कोणकोणत्या साहित्याची निर्मिती केली ? अभिजात अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी केली. त्यातील पसायदान काय आहे ? मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे...
विश्वाचे आर्त

संत तुकाराम वाङ्मय दर्शन…(व्हिडिओ)

संत तुकाराम महाराज यांच्या गाथेची वैशिष्ट्ये. गाथेचा इतिहास, त्यांच्या अभंगाचे विषय कोणते आहेत. जवळपास ८३२ विषय आहेत. विठ्ठल भेटीची आर्त सांगणारे अभंग कोणते आहेत. याशिवाय...
विश्वाचे आर्त

सोऽहम भावे उपासित । ज्ञानिये जे ।।

अध्यात्माचा विकास कायम ठेवायचा असेल तर स्वःचे नित्य स्मरण ठेवायला हवे. स्वःवर अवधान ठेवायला हवे. आत्मज्ञानी झालो तरीही नित्य त्याची उपासना करायला हवी. तरच अध्यात्माच्या...
विश्वाचे आर्त

म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करुं ।।

टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद यायला हवा. म्हणजे प्रश्न विचारणारा आणि त्यावर उत्तर देणारा दोघेही यात संतुष्ट व्हायला हवेत. म्हणजेच प्रश्न पडायला...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!