माझ्या पत्रकारीतेच्या जीवनात केसरी आणि जयंतराव टिळक व दीपक यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे घडलो, हे मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या पाच दशकाच्या...
जत्राटकर नेहमी ‘नाही रे’च्या बाजूने विषयाचा शोध घेत, भांडवलशाहीचे समर्थन करणारे गरिबांना पुन्हा खोल दरीत कसे ढकलत आहेत, याचे आकलन मांडतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांनी...
धर्मांधतेचा आधार घेत व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्या सरकारला जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश येत आहे आणि असे अपयश लपवण्यासाठी अदृश्य स्वरुपाची आणीबाणी लागू करून...
“रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स” नावाची एक आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था आहे. जगभरातील पत्रकार किंवा प्रसिद्धी माध्यम क्षेत्रातील व्यक्तींचा होणारा छळ किंवा विविध देशांमध्ये त्यांच्याशी होत असलेले...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406