July 16, 2025
Home » विश्वकर्मा प्रकाशन

विश्वकर्मा प्रकाशन

पर्यटन

रत्नागिरीतील किल्ल्यांचा उपयुक्त दस्तावेज

संदीप भानुदास तापकीर यांच्या ‘अपरिचित दुर्गांची सफर’ या पुस्तकाची लेखनसीमा रत्नागिरी जिल्हा असल्याने राजापूरपासून सुरुवात होऊन मंडणगडपर्यंतच्या क्षेत्रात येणाऱ्या 28 किल्ल्यांबाबत त्यांनी यात विस्तृत लिहिलेले...
पर्यटन

कोल्हापुरातील रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना

इंग्रजी राज्य आल्यानंतर किल्ले पुरंदरवर गोऱ्या शत्रूला पहिलं सशस्त्र आव्हान दिलं, ते उमाजी नाईक – खोमणे या रामोशी मर्दानं. इंग्रजांनी त्याचा पराभव करून त्याला फाशी...
पर्यटन मुक्त संवाद

पुण्यात पदभ्रमंती करू इच्छिणाऱ्या डोंगरभटक्यांसाठी मार्गदर्शक असे पुस्तक

आपल्या किल्ल्यांची जरी आज खंडारं झाली असली तरी किल्ल्यावरचा प्रत्येक भग्न दगड आणि चिरा हा आपले पूर्वज शेवटपर्यंत परकियांशी प्राणपणाने लढल्याचा पुरावा देतात. यासाठी किल्ल्यांना...
पर्यटन मुक्त संवाद

गडकिल्ल्यांची अनोखी सफर

अहमदनगर जिल्ह्याला जसे भौगोलिकदृष्ट्या खूप वैविध्य लाभलेले आहे, तसे गडकिल्ल्यांच्या बाबतीतही इथे वैविध्य बघायला मिळते. या गडकिल्ल्यांचा आणि तिथे घडलेल्या घटनांचा, घडामोडींचा सांगोपांग वेध घेण्याचे...
पर्यटन मुक्त संवाद

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – एक विक्रम वारी

किल्ल्यांनी आपल्याला किती द्यावं – किती सोसावं ! पण हजारो वर्षांचा वारसा जपण्यासाठी, त्यांच्याशी कृतज्ञ राहण्यासाठी आपण त्या गडांना काय दिलं ? ‘राकट देशा, कणखर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!