गडचिरोली – नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजीत ‘महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धा- २०२४-२५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. स्पर्धा राज्यस्तरीय असली तरी जगभरातून साहित्यिकांनी सहभाग...
चंद्रपूर – शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीने २०२४ चे राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांनी...
पुस्तकातील एक प्रसंग व अनुभव असा की ज्यामुळे डॉ. राजा दांडेकर यांचा आयुष्यातील माईलस्टोन वाटावा. तरुणपणी वरोरा येथे ते गेले होते. संध्याकाळी उशिरा पोहचुनही पुज्यनीय...
सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं निरागस, लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि...
जे जे भोगले आणि जगले ते अनुभव म्हणजे आत्मकथन. माझ्या मते डॉ. खंडेराव शिंदे यांचे पकाल्या हे आत्मकथन म्हणजे वास्तविक जीवनाचे खरेखुरे उदाहरण आहे. कारण...
ज्या महिलांना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही समस्यांतून मार्ग काढायचा आहे त्यांनी अरूणाताईंचे ‘सूर्य गिळणारी मी..’ हे आत्मकथन जरूर वाचावे. ॲड. शैलजा मोळकलेखक, कवी, संपादक, प्रकाशक...
डॉ अपर्णा पाटील यांच्या एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन नाबार्डचे माजी चेअरमन डॉ यशवंत थोरात यांच्या हस्ते होत आहे. त्या निमित्ताने पुस्तकाचा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406