मराठी चित्रपटसृष्टीतील कॅमेरामन प्रकाश गणपतराव शिंदे यांचे ३० डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांनी धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, थरथराट, दे दनादन, तांब्याचा विष्णू बाळा अशा अनेक...
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणेः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२१ च्या...
फावल्या वेळेचा फायदा घेत डॉ. पाटील यांनी वाचनालयातील सभासद महिला व मुलींनी जर्मन भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. तनिषा कपाले हिने जर्मन भाषेची ही कार्यशाळा ऑनलाईन...
जेणेकरून तुझा हा युवराज असे स्वराज्य स्थापन करेल व यवनांच्या तावडीतून जनतेला मुक्त करेल. राजाचा विचार आज्ञा समजून तिनं हे स्वराज्य उभे केले. हे स्वराज्य...
कोल्हापूर : गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाच्यावतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406