April 2, 2025
Home » Politics

Politics

सत्ता संघर्ष

दंगलखोरांचा काश्मीर पॅटर्न…

महिला पोलिसांचे विनयभंग व अश्लील शेरेबाजी झाल्यावरही पोलीस यंत्रणा शांत कशी बसू शकते? उत्तम दर्जाच्या फायबरच्या काठ्या, शॉक देणाऱ्या काठ्या, चिलखत, शिरस्त्राण आणि दंगलखोरांशी सामना...
सत्ता संघर्ष

संसदीय कामकाजावर आघात

संविधान हाच संसदीय लोकशाहीचा गाभा आहे. मावळत्या वर्षात संसदीय लोकशाहीचा झालेला अवमान हा निषेधार्ह आहेच, पण अवमान करणाऱ्यांना नववर्षात संसदीय कामकाजाची पत, प्रतिष्ठा व परंपरा...
सत्ता संघर्ष

या सम हाच

अटल बिहारी वाजपेयी यांनी चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, जयललिता, जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, अशा विविध विचारांच्या ३२ नेत्यांना बरोबर घेऊन एनडीएचे सरकार चालवले हे सर्व...
सत्ता संघर्ष

देवाभाऊ, लयं भारी…

गेल्या दहा वर्षांत देवेंद्र यांनी राज्यात काही ठरावीक नेत्यांची असणारी मक्तेदारी संपुष्टात आणली. राजकारणातील घराणेशाहीवरही प्रहार केले. काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना भाजपच्या दिशेने येण्यास...
सत्ता संघर्ष

देवाभाऊ, पुन्हा येताहेत…

पक्षातील विरोधकांना गप्प करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांना रोखण्याचे सामर्थ्य त्यांच्या नेतृत्वात आहे. गेल्या पाच वर्षांत दोन वेळा मुख्यमंत्रीपदाने त्यांना...
सत्ता संघर्ष

अब की बार…नेतृत्व कोणी करावे ?

यंदा बंडोबांचे पीक मोठे आहे. बंडखोरांची समजूत घालण्यासाठी भाजप व शिवसेनेला कशी कसरत करावी लागते आहे हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते हा...
सत्ता संघर्ष

काँग्रेसची फरफट नि पक्षात असंतोष…

राज्यात भाजपला आव्हान देणारा सर्वात मोठा पक्ष अशी काँग्रेसची प्रतिमा तयार होत असतानाच जागा वाटपात मोठा घाटा काँग्रेसच्या पदरी पडला आहे. काँग्रेसने राज्यात भाजपप्रमाणेच किमान...
सत्ता संघर्ष

लाडकी बहीण, महायुतीचे आधार कार्ड…

हरियाणात एका काँग्रेस नेत्याच्या अहंकार व एकाधिकारशाहीपुढे पक्षात अन्य कोणाला विश्वासात घेतले गेले नव्हते, तशा चुका महाराष्ट्रात होऊ नयेत, दक्षता घेणे हे काँग्रेसचे हायकमांडचे काम...
सत्ता संघर्ष

त्याग कुणाचा, लाभ कुणाला ?

त्याग कोणाचा मोठा, भाजपचा की शिवसेनेचा ? फडणवीसांचा की शिंदेंचा ? उद्धव ठाकरेंचा की अजितदादांचा ? महायुती शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे पण, शिंदे हेच...
सत्ता संघर्ष

अजितदादांची परीक्षा

अजित पवार यांना महायुतीत घेतल्यामुळे भाजपचे लोकसभा निवडणुकीत नुकसान झाले असे फडणवीस यांनी सांगून थेट अजितदादांवर शरसंधान केले. पण त्याला अजितदादांनी उत्तर दिलेले नाही आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!