September 8, 2024

Month : February 2024

काय चाललयं अवतीभवती

अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

नांदेडः येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. माधव जाधव यांनी दिली आहे. १ जानेवारी...
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्य पुरस्कारासाठी आवाहन

श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठीआवाहन कोल्हापूरः नेज ( ता. हातकणंगले) येथील स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष व प्रसिध्द लेखक, कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या मातोश्री सत्यभामा भगवंत...
विश्वाचे आर्त

एकतरी ओवी अनुभवावी हे यासाठीच…

अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे. पारायणातून, ग्रंथाच्या अभ्यासातून ही अनुभुती येत राहाते. समस्त मानव जातीच्या कल्याणाचा विचार या ग्रंथात दिला आहे. विश्वाचे कल्याण व्हावे, ज्याला...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

असा साठवा अन् टिकवून ठेवा चारा

उन्हाळा आला की हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू लागते. यासाठी हिरवा चारा जास्तीत जास्त कसा साठविता येऊ शकतो याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. खरीप आणि रब्बी...
मुक्त संवाद

सुसंस्कृत तरुणाची गळचेपी उलगडणारे आत्मनिवेदन:काटेरी पायवाट

लेखकाला आपली व्यावसायिक व शैक्षणिक वाटचाल करीत असताना पदोपदी ज्या संघर्षाला सामोरे जावे लागले याचे दाखले या आत्मकथनाच्या पानापानांवर आपल्याला पाहायला मिळतात. इथून तिथून ज्याच्या...
विशेष संपादकीय

देशात 2 लाखांपेक्षा जास्त नागरिक ” करोडोपती”

गेल्या पाच वर्षात देशातील करोडपती व्यक्तींची संख्या ही जवळ जवळ दुप्पट झाली आहे. देशातील आर्थिक विषमता एका बाजूला  हळूहळू कमी होत असताना दुसरीकडे व्यक्तिगत पातळीवर...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अर्थसंकल्पावर बोलू काही…

अंतरिम अर्थसंकल्प आहे त्यामध्ये विशेष काही तरतुदी करण्यात आलेल्या नाही .प्रत्येक अर्थसंकल्प हा पायाभूत सोयी सुविधांवर वर विशेष भर देणारा असावा. सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आर्थिक...
मुक्त संवाद

डॉ. इस्माईल पठाण यांच्या नजरेतून शिवरायांची धर्मनीती

हिंदुधर्मामध्ये अनेक पंथ, परंपरा आहेत. पण छत्रपती शिवाजी हे कोणाच्याही एकाच्या आहारी गेले नाहीत. त्यांचा धर्माभिमान व श्रद्धा डोळस व प्रागतिक होती. नौकानयन बंदी किंवा...
काय चाललयं अवतीभवती

२१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पुन्हा थंडीची शक्यता

मंगळवार (१३ फेब्रुवारी) पासून महाराष्ट्रातून कायमची थंडी गायब होण्याची शक्यता असतांना, सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमानाची आणि भले अल्पसी व चढ-उतारासहित का होईना, पण, शेतपिके व...
काय चाललयं अवतीभवती

हजरत पीर याकुतबाबा यांचा उरूस साजरा

दापोली तालुक्यातील उटंबर-केळशी येथील हजरत पीर याकुतबाबा ट्रस्टच्यावतीने याकुतबाबा यांचा 344 वा वार्षिक उरूस १७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज याकुतबाबा यांना...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!