September 8, 2024

Month : February 2024

काय चाललयं अवतीभवती

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची कृषी निर्यात 53.1 अब्ज डॉलर्स

आर्थिक वर्ष 1987-88 मधील 0.6 अब्ज डॉलर्सच्या मर्यादित कृषी निर्यातीपासून मोठी उसळी घेत अपेडाची आर्थिक वर्ष 2022-23 मधील कृषी निर्यात 26.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली अपेडा...
विश्वाचे आर्त

यशस्वी जीवनासाठीच गीतेचे, ज्ञानेश्वरीचे पठण

आपण गीता तत्त्वज्ञानाकडे कसे पाहातो यावर सर्व अवलंबून आहे. संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्रालाही गीतेचे तत्त्वज्ञान ऐकायला मिळाले. पण त्याचावर याचा काय परिणाम झाला ? पुत्रप्रेमाने अंध...
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने उत्कृष्ट साहित्यकृतींसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाचे अध्यक्ष डॉ मा. ग. गुरव यांनी सांगितले. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी...
मुक्त संवाद

लिखित आशयाचं काय करायचं ? उत्तर हवंय. मग वाचाच..पॉडकास्टिंग

पॉडकास्टिंगचे भाषांतर करायच्या फंदात तो पडत नाही. पण आपण कामात आहोत, हात काम करतायेत, एका अर्थाने मेंदुला तसे काम नाही किंवा ताण आलाय, काही तरी...
काय चाललयं अवतीभवती

मराठी भाषेचा उत्कर्ष युवा पिढीच्या हाती -प्रा. डॉ. राजा दीक्षित

मराठी भाषेचा उत्कर्ष युवा पिढीच्या हाती -प्रा. डॉ. राजा दीक्षित शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत आज  प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या...
फोटो फिचर

शिव छत्रपतींच्या रायगडाचे दर्शन…

हुबळी ते मुंबई विमान प्रवासात महेश पाटील बेनाडीकर यांना शिव छत्रपतींच्या रायगडाचे दर्शन योगायोगाने घडले. ही तर श्रींची कृपा…मोबाईलने काढलेल्या छायाचित्रावर रायगड किल्ल्यावरची ठिकाणे दाखवणारा...
काय चाललयं अवतीभवती

त्रैमासिक वारुळ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूरः साहित्य व समीक्षेच्या प्रवाहाला वाहिलेले वारूळ हे मराठी त्रैमासिक मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे सुरू आहे. या वर्षी वारूळ त्रैमासिकच्या वतीने त्रैमासिक वारूळ राज्यस्तरीय साहित्य...
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय शब्दशिल्प साहित्य पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

स्व. वत्सलाबाई वामनराव बोबडे आणि स्व. वामनराव बंडू बोबडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय शब्दशिल्प साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. सुहासकुमार बोबडे यांनी...
मुक्त संवाद

शिवरायांची धर्मनीती यावर तपशीलवार चर्चा

सतराव्या शतकातील धर्मश्रद्ध वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये स्वबळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अर्थात शिवरायांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांच्या या हिंदवी स्वराज्याचा मूलाधार होता. खरं तर...
विश्वाचे आर्त

गीतारुपी गंगेत स्नान करून व्हावे पवित्र

पर्यावरण संवर्धनाचा विचार, शुद्धतेचा विचार, जगा व जगू द्या असा मानवतेचा विचार ज्ञानेश्वरीत सांगितला आहे. हे ज्ञानेश्वरांनी केलेले प्रबोधन आचरणात आणून त्याचा प्रसार करायला हवा....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!