एकंदरीत हा संग्रह दमदार आणि वजनदार असा झाला आहे आणि मायमराठीचा अभिमान बाळगणाऱ्या वाचकांनी संग्रहित ठेवावा इनका अनमोल आहे. म्हणूनच सह्याद्रीसम एवढ्या दांडग्या चिरस्मरणीय बहुमोल...
या कथासंग्रहातील ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ ही शीर्षककथा शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, वशिलेबाजी, मधुरी, कामचुकारपणा याकडे वाचकांचे लक्ष वेधते. डॉ. शिवाजी एकनाथ काळे ‘माकडाच्या हाती कोलीत’...
‘सांजड ‘ सुचिता घोरपडे यांचा नवा कथासंग्रह.. विनोदाची राणी आणि अभिनयाची सुपर फास्टर ट्रेन प्राजक्ता हनमघर या सुचिता घोरपडे यांच्या लाडक्या मैत्रीणीने ‘सांजड’ या कथासंग्रहावर...
परिवर्तनीय मूल्यांच्या दिशेने जाणारी अनंता सूर यांची कथा ही समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही लोकशाही मूल्ये सांगणाऱ्या सामान्य माणसापर्यंत रुजली पाहिजेत यासाठीचा संयंत विद्रोह...
वास्तव मांडणारा दस्तावेज : बाईचा दगड आधुनिक मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ भास्कर बडे यांचा “बाईचा दगड” हा कथा संग्रह वाचण्यात आला. हा कथासंग्रह वाचण्याची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406