ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासवादी तत्त्वज्ञानावर अधिष्ठित असलेल्या वारकरी शैलीतील ओवी अभंग, भारुडे यांच्यातील लवचीक खेळकरपणाचे रहस्य या ग्रंथातून उलगडते. किंबहुना कविता वाचणे म्हणजे काव्याच्या संदर्भातील नवीन भाषाच...
लेकरांनी आईच्या मागे जावे तसे शब्द तुकोबांच्या मागे मागे जातात असे कवी म्हणतो तेव्हा कविच्या शब्दाचे सामर्थ्यही तितक्याच ताकदीचे आहे हे आपल्या लक्षात येते. शब्दचि...
ज्ञानेश्वरांपासून तुकोबांच्यापर्यंत चालत आलेली परंपरा होगाडेंनी नीटपणे समजून घेतली आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या मनातील अज्ञानाची आणि अविवेकाची काजळी दूर सारण्यासाठी पहिला धर्मद्रोह केला. धर्ममार्तंडांना त्यांनी आव्हान...
डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी मध्ययुगीन कालखंडातील जैन साहित्यातील दुर्मिळ व अप्रकाशित १७ हस्तलिखीत ग्रंथांचे २४ खंडात संपादन केले असून त्या ग्रंथांचे प्रकाशन कोल्हापूर येथे महाराष्ट्र...
छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने शिवछत्रपतींच्या नावे उभारलेली...
भारतात अनादी कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरू-शिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्वरांनंतर ही परंपरा अनेकांनी पुढे चालवली. त्यातीलच...
कुणी समाजात विरोध केला की चित्त विनाकारण प्रक्षुब्ध होते. निरोधाचे मज न साहे वचन असे तुकोबांनी म्हटले आहे. जनसंग सोडून बैसता एकांत गोड वाटे हा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406